शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुंबईत कांद्याची आवक घटली, शेतकरी आंदोलनाचा परिणाम

By नामदेव मोरे | Updated: August 22, 2023 19:01 IST

बाजार समितीमध्ये अक्त ५३२ टन आवक

नवी मुंबई : केंद्र शासनाने निर्यातशुल्क वाढविल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी न पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई बाजार समितीमध्ये आवक निम्यावर आली आहे. मंगळवारी फक्त ५३२ टन आवक झाली आहे.

सहा महिने बाजारभाव मिळत नसल्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नव्हता. ऑगस्टच्या सुरूवातीला बाजारभाव वाढू लागले असताना अचानक शासनाने निर्यात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे बाजारभावावर परिणमा होऊ लागला असून राज्यभरातील शेतकरी व व्यापाऱ्यांनीही आंदोलनाची भुमीका घेतली आहे. गुरूवारी २४ ऑगस्टला मुंबई बाजार समितीमधील व्यवहारही बंद ठेवले जाणार आहेत.

सोमवारी बाजार समितीमध्ये १४०५ टन कांद्याची आवक झाली होती. मंगळवारी फक्त ५३२ टन आवक झाली आहे. निर्यातशुल्क वाढविल्यामुळे दर पडण्याची शक्यता असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कांदा बाजारात पाठविलेला नाही. सोमवारी नागपंचमीचा सण असल्यामुळे शेतकऱ्यांनी मुंबईकडे माल कमी पाठविला असण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सोमवारी होलसेल मार्केटमध्ये कांदा ८ ते २२ रुपये प्रतीकिलो दराने विकला जात होता. मंगळवारी हेच दर ९ ते २४ रुपये झाले आहेत. बुधवारीही आवक कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :onionकांदाNavi Mumbaiनवी मुंबई