शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

परदेशी वाहनांची संख्या वाढली

By admin | Updated: February 4, 2016 02:37 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे.

जयंत धुळप, अलिबागसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर परदेशी बनावटीच्या ११ चारचाकी गाड्या २०१४ मध्ये नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन २५ परदेशी बनावटीच्या गाड्या नोंदणीकृत झाल्या आहेत. मोटारसायकली तीन नोंदणीकृत झाल्या होत्या, परंतु २०१५ मध्ये त्यांची संख्या आठ झाली आहे.परदेशी आलिशान वाहने वापरण्याची मानसिकता वृद्धिंगत होत असल्याचे पेण परिवहन कार्यालयाचे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले. पेण प्रादेशिक परिवहन विभागात २०१४ मध्ये भारतीय बनावटीच्या १५ हजार ८६९ मोटारसायकलींची नोंदणी झाली होती, तर २०१५ मध्ये ती वाढून १८ हजार ६१६ वर पोहोचली आहे. भारतीय बनावटीच्या कार आणि जीप या प्रकारातील चारचाकी वाहनांची नोंदणी २०१४ मध्ये ३ हजार ३७१ होती, ती वाढून आता ३ हजार ५६६ झाली आहे. आठ कोटीपेक्षा अधिक किंमत असणाऱ्या चार गाड्यांची नोंदणी २०१४ मध्ये झाली होती. २०१५ मध्ये या गाड्यांच्या खरेदीत दुपटीने वाढ होऊन तब्बल ११ गाड्या खरेदी झाल्या आहेत. सर्वात महागड्या गाडीची किंमत १ कोटी ६६ लाख ८५ हजार २५८ आहे. सार्वजनीक वाहतूक वाहनांच्या खरेदीत मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१४ मध्ये रिक्षा, ट्रक व प्रवासी बस या गाड्यांची नोंदणी २ हजार ४०९ झाली होती; मात्र २०१५ मध्ये ही नोंदणी २ हजार २४१ वर आली आहे. ट्रॅक्टर व जेसीबी अशा वाहनांची २०१४ मध्ये नोंदणी १२३ होती. २०१५ मध्ये केवळ ६६ वाहने नोंदणीकृत झाली.