शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
7
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
8
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
9
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
10
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
11
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
12
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
13
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
14
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
15
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
16
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
17
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
18
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
19
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
20
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?

अडगळीच्या ठिकाणी स्वच्छता करण्यास महापालिकेला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 06:12 IST

वाढलेले गवत, डेब्रिजमुळे नागरी वस्तीत सापांचा वावर

नवी मुंबई : शहरात स्वच्छता अभियान राबवून देशात नावलौकिक कमविणाऱ्या नवी मुंबई शहरातील अडगळीच्या भागात स्वच्छता करण्यास महापालिकेला विसर पडला असून डेब्रिज, गवत वाढल्याने नागरी वस्तींमध्ये सापांचा वावर वाढला आहे. ऊन पडू लागल्याने अडगळीच्या ठिकाणी दृष्टीस पडणारे साप आता नागरी वस्ती, तसेच पालिकेच्या वास्तूंमध्ये देखील प्रवेश करू लागले आहेत. सानपाडा येथे झोपडपट्टी भागात राहणाºया ३६ वर्षीय एका महिलेला विषारी नाग चावल्याने मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, महापालिकेने शहरात सर्वच ठिकाणी स्वच्छता करावी अशी मागणी केली जात आहे.

केंद्र शासनामार्फत देशात राबविण्यात येणाºया स्वच्छ भारत मिशन कार्यक्र माअंतर्गत २0१७ साली शहराचा देशात आठवा तर राज्यात पहिला क्र मांक पटकाविला होता. शहरात स्वच्छता राखण्यासाठी जनजागृती केली जात आहे. परंतु शहरात वाढलेले गवत, पडलेले डेब्रिज अशा ठिकाणी उंदरांच्या शोधात सापांचा वावर वाढला आहे. सध्या पडत असलेल्या उन्हामुळे साप जवळ असलेल्या नागरी वस्ती आणि पालिकांच्या वास्तूंमध्ये शिरू लागले आहेत. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी डोंगराळ, खाडी भाग आहे. सीबीडी, सीवूड, नेरु ळ, जुईनगर, सानपाडा आदी भागात पावसाळ्यात डोंगरावरून वाहणारे पावसाचे पाणी आणि एमआयडीसीचे सांडपाणी वाहून नेणारे मोठे नाले देखील आहेत. पालिकेचे मलनि:सारण केंद्र, महापालिकेच्या जलकुंभांचे आवार, नाले परिसरात झुडपे वाढली असून गवत देखील मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सप्टेंबर महिन्यात सीबीडी सेक्टर ४ मधील महापालिकेच्या वाचनालयाच्या आवारात दोन नाग आढळल्याच्या घटना घडल्या आहेत. या वाचनालयाच्या मागे पावसाळी नाला असून या नाल्याच्या भोवती मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. पालिकेच्या शिरवणे येथील नागरी आरोग्य केंद्राच्या आवारात देखील नुकतीच साप पकडण्याची घटना घडली आहे. या नागरी आरोग्य केंद्राच्या शेजारी रेल्वे लाइन असून या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. सानपाडा सेक्टर २0 मधील मलनि:सारण केंद्रासमोरील झोपडपट्टी भागात राहणाºया सेहजानबीबी कमल शेख या ३६ वर्षीय महिलेला बुधवारी (ता.२६) विषारी नाग चावल्याची घटना घडली आहे. नागाच्या दंशानंतर अवघ्या काही वेळात या महिलेचा मृत्यू झाला आहे.पालिका वास्तूंच्या आवारात अडगळनवी मुंबई महापालिकेच्या मलनि:सारण केंद्र, जलकुंभ, शाळा, विभाग कार्यालये, वाचनालय, नागरी आरोग्य केंद्र यामधील अनेक वास्तू, नाले, खाडी, डेब्रिज पडलेले ओस भूखंड आदींच्या शेजारील वास्तूंच्या भोवती महापालिकेचे पडलेले भंगार साहित्य, अतिक्र मण विभागाने जप्त केलेले साहित्य, भंगार वाहने, वाढलेली झुडपे आणि गवत यामुळे देखील अडगळ निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई