शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
6
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
7
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
8
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
9
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
10
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
11
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
12
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
13
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
14
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
15
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
16
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
17
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
18
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
19
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
20
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 

नायजेरियनचा उपद्रव वाढला

By admin | Updated: September 20, 2015 00:07 IST

शहरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: गाव गावठाणातील बेकायदा घरांतून टोळ्या टोळ्यांनी राहणाऱ्या या नायजेरियन नागरिकांच्या

नवी मुंबई : शहरात नायजेरियन नागरिकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषत: गाव गावठाणातील बेकायदा घरांतून टोळ्या टोळ्यांनी राहणाऱ्या या नायजेरियन नागरिकांच्या कारवाय्यांमुळे रहिवासी हैराण झाले आहेत. घणसोली, कोपरखैरणे, बोनकोडे तसेच जुहूगावात नायजेरियन नागरिकांचे मोठ्याप्रमाणात वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी संतप्त झाले असून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. विविध गुन्हेगारी कारवाय्यांत नायजेरियन नागरिकांचा सहभाग असल्याचे अनेक प्रकरणांतून यापूर्वी उघड झाले आहे. सायबर सिटीत तर या नायजेरियन नागरिकांनी उच्छाद मांडल्याचे दिसून आले आहे. गाव गावठाणात गरजेपीटीच्या नावाखाली मोठ्याप्रमाणात बेकायदा इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीतील भाडेतत्वावरील घरातून हे नायजेरियन वास्तव्य करीत आहेत. एका घरात चार ते पाच जण राहत असल्याने त्यांच्याकडून घरभाडेही अधिक मिळते. त्यामुळे घरमालकही कोणतीही चौकशी किंवा पोलीस परवानगी न घेता त्यांना घरे उपलब्ध करून देतात. सध्या बोनकोडे गावात सर्वाधिक नायजेरियन्सचे वास्तव्य असल्याचे दिसून आले आहे. तर त्यापाठोपाठ जुहूगाव व कोपरखैरणे गावात त्यांचे अधिक प्रमाणात वास्तव्य असल्याचे आढळून आले आहे. मागील काही दिवसांत कोपरखैरणे गावात नायजेरियन नागरिकांची वस्ती वाढल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत.