शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
4
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
5
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
6
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
7
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
9
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
10
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
11
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
12
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
13
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
14
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
15
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
16
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
17
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
18
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
19
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
20
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 

नवीन बांधकामांना मे पर्यंतची मुदत

By admin | Updated: May 1, 2016 02:40 IST

सध्या सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. खोदकामाच्या खड्ड्यांमध्ये पाणी

नवी मुंबई : सध्या सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. खोदकामाच्या खड्ड्यांमध्ये पाणी साठणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. अर्धवट स्थितीतील खोदकाम केलेले असल्यास त्याला संरक्षक भिंत घालण्यात यावी जेणेकरून लहान मुले, पशू याठिकाणी जाणार नाहीत व प्राणहानी टळेल याचीही दक्षता घेतली जावी. नियोजित इमारतीच्या पायाचे अथवा तळघराचे बांधकाम करत असतांना लगतच्या भूखंडाच्या कुंपणभिंतीचे किंवा लगतच्या इमारतीचे बांधकाम खचणार नाही याची दक्षता घेण्याचेही सुचित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)