शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Navi Mumbai: बेलापूरमधून तीन बालकामगारांची सुटका

By नामदेव मोरे | Updated: August 19, 2023 19:42 IST

Navi Mumbai: बेलापूरमधील हॉटेल आरूषमधून नवी मुंबई पोलिसांनी तीन बालकामगारांची सुटका केली आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक मनोहर शेट्टी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई -  बेलापूरमधील हॉटेल आरूषमधून नवी मुंबई पोलिसांनी तीन बालकामगारांची सुटका केली आहे. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक मनोहर शेट्टी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने नवी मुंबई परिसरातील बालकामगारांचा शोध घेऊन त्यांची सूटका करण्याचे अभियान सुरू केले आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर १५ मधील हॉटेल आरूष येथेही बालकामगारांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी हाॅटेलमध्ये धाड टाकली. त्या ठिकाणी १६ वर्ष वयाच्या तीन कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले. हे तिघेही कामगार झारखंडमधील मुळ रहिवासी आहे. सद्यस्थितीमध्ये बेलापूरमधील हॉटेलच्या स्टाफ रूममध्ये वास्तव्य करत आहेत. या प्रकरणी हॉटेल व्यवस्थापक मनोहर शेट्टी याच्या विरोधात सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये बालकामगार (प्रतिबंध व नियमन) कायदा १९८६ चे कलम ४, १४, प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई