शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

नवी मुंबई ते पंढरपूर अनोखी सायकल वारी; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 19:52 IST

आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे .

- वैभव गायकर

पनवेल : आज संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय पायी दिंडीद्वारे पंढरपूरकडे कूच करत आहे . विठूच्या भेटीसाठी शेकडो किमीचा प्रवास करत वारकरी संप्रदाय अनेक वर्षांची परंपरा जोपासत आहे . शुक्रवारी नवी मुंबईमधून देखील सायकलस्वार पर्यावरण बचावाचा संदेश  देत  सुमारे ३५० किमीचा प्रवास गाठण्यासाठी सज्ज झाले. खारघर मधून सहा जण पंढरपूर कडे रवाना झाले .            झाडे लावा पार्यावरण वाचवा हा संदेश दहा सायकल स्वार पंढरपूर कडे रवाना झाले असून या तरुणांमध्ये पोलीस, वकील तसेच डॉक्टर या उच्चशिक्षित अधिका-यांचा समावेश आहे . शुक्रवारी सकाळी सहा वाजता खारघर येथून सहा जणांचा पथक पंढरपूर कडे रवाना झाला . यामध्ये डॉ अमर भिडे , लाचलुचपत विभागातील कन्हैया थोरात , रवींद्र क्षीरसागर, बाळासाहेब सावंत, अंकुश बांगर, वाल्मिक पाटील, प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे निलेश थोटे , पोलीस हवालदार गणेश पवार , अनिल गीते , मिलिंद सकपाळ आदींचा समावेश आहे . दहा जणांपैकी चार जण पुण्यात राहत असलयाने पुण्याहून या अनोख्या सायकल स्वारीत सहभागी होणार आहेत . मागील तीन वर्षपासून दहा जण या अनोख्या वारीचे आयोजन करत असतात . या प्रवासादरम्यान ग्रामस्थांमध्ये वृक्षलागवड , पर्यावरण संरक्षण , तसेच प्रकृती स्वास्थाचे धडे देणार आहेत . दोन दिवसात हा २५० किमीचा प्रवास हे दहा जण पार करणार आहेत . विशेष म्हणजे पंढरपूर ला स्थानापन्न झाल्यांनतर विठुरायाच्या चरणी पर्यावरण संरक्षणाची मागणी हे दहा जण करणार आहेत .       शासनाच्या विविध खात्यात काम करणारे उच्च पदस्थ अधिकारी , पोलीस अधिकारी , तसेच खाजगी क्षेत्रातील अधिकारी डॉक्टर यांचा व्यस्त कार्यकाळ सर्वानाच माहीत आहे . अशावेळी वेळात वेळ काढून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनोखी वारी करणा-या सर्वाचाच कौतुक केले जात आहे .

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई