शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Navi Mumbai: फेसबुकवरील मित्राला मदत पडली ५४ लाखाला, ऐरोलीतल्या महिलेची ऑनलाईन फसवणूक 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 27, 2023 23:31 IST

Navi Mumbai: फेसबुकवर झालेल्या ओळखीतून त्याला साडेपाच लाखाची मदत करणाऱ्या महिलेची ५४ लाखाची फसवणूक झाली आहे. मदत म्हणून घेतलेल्या पैशाची ६ पटीने परतफेड करण्याच्या बहाण्याने हि फसवणूक झाली आहे.

नवी मुंबई -  फेसबुकवर झालेल्या ओळखीतून त्याला साडेपाच लाखाची मदत करणाऱ्या महिलेची ५४ लाखाची फसवणूक झाली आहे. मदत म्हणून घेतलेल्या पैशाची ६ पटीने परतफेड करण्याच्या बहाण्याने हि फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऐरोली येथे राहणाऱ्या महिलेची फेसबुकवर लुकास इथन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. सदर व्यक्तीनॆ आपण युके मध्ये असल्याचे महिलेला सांगितले होते. त्यानुसार या महिलेने देखील तिला विदेशात नोकरी करण्याची इच्छा असल्याचे त्याला सांगितले होते. दोघांमध्ये फेसबुकवर अनेक दिवस चॅटिंग सुरु होते. काही दिवसांपूर्वी लुकास याने आपण फिरण्यासाठी इंडोनेशिया मध्ये आलो असून आपले कार्ड बंद पडल्याचे सांगितले. यामुळे तिच्याकडे पैशाची मदत मागितली होती. यावेळी सदर महिलेने केवळ फेसबुकवर चॅटिंगद्वारे असलेल्या ओळखीतून त्या व्यक्तीच्या खात्यावर साडेपाच लाख रुपये पाठवले होते.

त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेला मदतीच्या बदल्यात ३२ लाख रुपये पाठवले असल्याचे सांगितले होते. यानुसार हे पैसे मिळवण्यासाठी त्यांना टॅक्स स्वरूपात साडेतीन लाख रुपये भरावे लागतील असे एका महिलेने फोनवर सांगितले होते. तिच्यावर विश्वास ठेवून ऐरोलीतल्या महिलेने तब्बल ५० लाख रुपये वेगवेगळ्या खात्यावर पाठवले. त्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागल्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी तिने नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली होती. त्याद्वारे गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी