शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

नवी मुंबई स्वच्छतेत पहिली येण्याची अपेक्षा;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:44 PM

शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते.

नामदेव माेरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईला देशात पहिला क्रमांक मिळविण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. अभियानाला चळवळीचे स्वरूप देण्यास सुरुवात केली आहे. शहराला पहिला क्रमांक मिळवून देण्यासाठी नागरिकांच्या सहभागाला विशेष महत्त्व आहे. यामुळे अभियानामध्ये प्रत्येक नागरिकाने सहभागी व्हावे, असे आवाहन लोकप्रतिनिधी करत आहेत.

शहराच्या विकासासाठी पालिकेने व लोकप्रतिनिधींनी काम करावे अशी अपेक्षा नागरिकाची असते. काेणती विकासकामे व्हावी याविषयी अपेक्षाही व्यक्त केल्या जात असतात. या अपेक्षा सार्थ असल्या तरी या वेळी मात्र पालिकेने व लाेकप्रतिनिधींनी नागरिकांकडून स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे अशी अपेक्षा करण्यास सुरुवात केली आहे. न

वी मुंबई पालिकेने आतापर्यंत राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता अभियानामध्ये चमकदार कामगिरी केली आहे. राज्य शासनाच्या संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानात २००२ - ०३ व २००५ - ०६ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे. २०१७ मध्ये देशात आठवा क्रमांक, २०१८ मध्ये देशात सातवा क्रमांक, २०१९ - २० मध्ये देशात तिसरा क्रमांक मिळविला.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका