शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका सुरू करणार बर्तनघर; महासभेत प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 00:08 IST

नवी मुंबई शहर स्वच्छतेसाठी उपक्रम

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात विविध कार्यक्र माच्या माध्यमातून जेवणावळी होतात. प्रत्येक ठिकाणी भांडी उपलब्ध नसल्याने प्लास्टिक कोटेड पेपरप्लेटचा वापर केला जातो, यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरत आहे. यावर उपाय तसेच नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून एक बर्तनघर सुरू करावे, अशी मागणी नगरसेविका सरोज पाटील यांनी महासभेच्या ठरावाच्या माध्यमातून केली आहे.नवी मुंबई शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून, स्वच्छतेसाठी महापालिकेने विविध उपाययोजनाही केल्या आहेत. शहरात मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून छोटेखानी पार पडणाºया कार्यक्रमांना जेवणावळी होतात. या कार्यक्र मांना ताट, वाट्या, लोटे, भांडी आदी साहित्य उपलब्ध नसल्याने बाजारात उपलब्ध असलेल्या प्लास्टिक कोटेड पेपरप्लेटचा आधार घ्यावा लागतो. यामुळे कचºयाचे साम्राज्य पसरते. इंदोर महापालिकेच्या धर्तीवर प्रत्येक विभाग कार्यालयाच्या माध्यमातून एक बर्तनघर सुरू करण्यात यावे, या बर्तनघरातून ४०० ते ५०० नागरिकांना जेवण्यासाठी लागणारी ताटे, वाट्या, लोटे, भांडी, असे साहित्य नाममात्र दरात उपलब्ध करून देण्यात यावे. यामुळे स्वच्छ शहर अभियानाला मोठा हातभार लागणार असून कार्यक्रमांसाठी शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध होणार असल्याचे नगरसेविका पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका