शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

स्वच्छता अभियानाला महापालिकेचाच हरताळ; उद्यानातील कचरा प्रक्रिया बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 11:38 PM

नवी मुंबईत फक्त अभियान काळापुरतीच कचऱ्यातून खतनिर्मिती

नवी मुंबई : स्वच्छता अभियनांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक उद्यानात कंपोस्ट पीट तयार केले होते. कचºयातून खतनिर्मिती करून त्याचा उद्यानातच वापर केला जात होता, परंतु सद्यस्थितीमध्ये अपवाद वगळता, सर्वच उद्यानातील कचºयावरील प्रक्रिया बंद झाली असून, कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेला स्वच्छता अभियानामध्ये देशात तिसरा क्रमांक मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता अभियानाला महानगरपालिकेनेच हरताळ फासल्याचे चित्र शहरात दिसत आहे. ओल्या कचºयाची निर्मितीच्या ठिकाणीच विल्हेवाट लावण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचºयातून खतनिर्मिती करणे बंधनकारक केले होते. मनपाने स्वत: सर्व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार केले होते. उद्यानातील कचºयावर तेथे प्रक्रिया करून खतनिर्मिती केली जात होती. निर्माण झालेले खत त्याच ठिकाणी वापरले जात होते. अभियान काळात सर्वेक्षणासाठी आलेल्या केंद्र सरकारच्या टीमलाही हा प्रयोग दाखविण्यात आला होता, परंतु अभियान संपताच उद्यानांमधील खतनिर्मिती पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. महापालिका स्वच्छता अभियानापुरतीच प्रयोग राबविते अशी टीका नागरिकांनी केली आहे.नागरिक नाराजसद्यस्थितीमध्ये प्रत्येक उद्यानातील कंपोस्ट पीटमधील कचºयाची माती झाली आहे. काही ठिकाणी खरोखरच पीटमध्ये माती टाकण्यात आली आहे. कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली असून, देखभालही केली जात नाही. यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाºया पर्यावरणप्रेमी नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका