शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ओव्हर लोडिंगविरोधात मनसे आक्रमक, आरटीओ अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 00:43 IST

नवी मुंबईत ट्रक, डम्पर, कंटेनर, बसेसमधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग तत्काळ कारवाई करून थांबवण्यात यावी,

नवी मुंबई : नवी मुंबईत ट्रक, डम्पर, कंटेनर, बसेसमधून होणारी सामानाची व प्रवाशांची ओव्हरलोडिंग तत्काळ कारवाई करून थांबवण्यात यावी, यासाठी नवी मुंबई मनसे वाहतूक सेनेतर्फे गुरुवारी वाशी येथील आरटीओवर कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात आला.वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. ओव्हरलोड वाहनांमुळे रस्त्यांचे नुकसान होत असल्याची बाब मनसे वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी निदर्शनास आणून दिली. या वाहनांवरच्या कारवाईकडे आरटीओचे दुर्लक्ष होत आहे. ओव्हरलोड चालणारी वाहने व प्रवासी बसेस यामधून बेकायदा व्यावसायिक मालाची वाहतूक केली जात असून आरटीओने कारवाई करण्यासाठी पत्रव्यवहार करूनही या विषयाकडे अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप मनसे वाहतूक सेना उपाध्यक्ष नितीन खानविलकर यांनी केला.चाबूक मोर्चाचे आयोजन मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मनसे वाहतूक सेनेच्या शिष्टमंडळाने सहायक उप-प्रादेशिक अधिकारी राजेंद्र सावंत, शितोळे देशमुख यांना मागण्यांचे निवेदन देऊन नवी मुंबईतील रस्त्यांवर सुरू असणारी ओव्हरलोड वाहतूक तत्काळ बंद करावी व संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. प्रवासी बसेसमधून अनधिकृतपणे होणारी व्यावसायिक मालाची वाहतूक कारवाई करून बंद करावी, तसेच नवी मुंबईतील मुदत संपलेल्या परमिट रिक्षा जप्त करून कारवाई करण्याची मागणी केली. आरटीओ अधिकाºयांनी मागण्या मान्य करत २० जानेवारीपासून संबंधित वाहतूकदारांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन शिष्टमंडला दिले. या वेळी जमीर पटेल, सचिन जाधव, अभिलेश दंडवते, महेश कदम, नितीन लष्कर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.