शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

नवी मुंबई मनपाची उंदरांना पकडण्यासाठी मोहीम, 8 महिन्यात पकडले 1 लाख उंदीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2018 10:41 IST

उंदरांना पकडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे.

नवी मुंबई- उंदरांना पकडण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ या कालावधीत एक लाखांहून अधिक उंदीर मारले आहेत. आठ महिन्यांमध्ये महापालिकेने मोहीमेअंतर्गत एक लाखाहून जास्त उंदीर पकडले. 

उंदरांमुळं अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. प्लेग आणि लेप्टोस्पायरोसिससारखे गंभीर आजारही होऊ शकतात. नागरिकांच्या आरोग्याला असलेल्या धोका लक्षात घेत महापालिकेनं उंदीर मारण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. आठ महिन्यांत १ लाख ९ हजार २१३ उंदीर मारले आहेत. यानुसार रोज जवळपास ४५० उंदीर मारले जात आहेत. नवी मुंबईतही उंदरांचा सुळसुळाट आहे. आतापर्यंत नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात १ हजार २११ उंदीर मारले आहेत. 

महापालिकेचे कर्मचारी आधी उंदरांची ठिकाणं शोधून काढतात. त्यानंतर तेथे विशेष खूण केली जाते. ज्या ठिकाणी उंदीर मोठ्या प्रमाणात आहेत, तिथे विषारी गोळ्या ठेवल्या जातात. या गोळ्या खाल्ल्यानं उंदीर मरतात. याशिवाय नागरिकांकडून तक्रारी मिळाल्यानंतरही त्या-त्या विभागात जाऊन अधिकारी उंदीर मारण्याची औषध टाकतात. 

उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेचे कर्मातारी अॅल्युमिनियम फॉस्फाइट, जिंक फॉस्फाइट, ब्रोमेडिओलॉनी केक यांसारख्या औषधांचा वापर करतात. या औषधांना केकमध्ये टाकून उंदीर असलेल्या स्थानांवर ठेवलं जातं. याशिवाय उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा, ग्ल्यूटेप आणि औषधयुक्त धुराचा शिडकावही केला जातो. 

उंदीर मारल्याची विभागवार आकडेवारीदिघा- 11 हजार 499ऐरोली- 14 हजार 350घणसोली- 12 हजार 080कोपरखैरणे- 16 हजार 609तुर्भे- 8 हजार 895वाशी- 14 हजार 921नेरूळ- 15 हजार 399बेलापूर- 14 हजार 249मनपा मुख्यालय- 1 हजार 211