शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 17, 2025 12:31 IST

Navi Mumbai College Students Drown: मित्रांसोबतची पावसाळी सहल नवी मुंबईतील तिघांच्या जीवावर बेतली.

सूर्यकांत वाघमारे,लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई: मित्रांसोबतची पावसाळी सहल तिघांच्या जीवावर बेतली. कोपरखैरणे परिसरातील १० मित्र माथेरानला गेले होते. या सहलीचा शेवट सुमित चव्हाण (१६), आर्यन खोब्रागडे (१९) व फिरोज शेख (१९) यांच्या आयुष्याच्या शेवटाने होईल, याची कल्पना कोणाला नव्हती. ही दुर्दैवी घटना रविवारी माथेरानच्या शार्लोट तलावात घडली. 

फिरोज हा घणसोली येथे तर सुमित व आर्यन कोपरखैरणे सेक्टर ५ मधील एकाच सोसायटीत राहत होते. त्याच परिसरातले १० जण माथेरानला सहलीला गेले होते. परतीचा प्रवास करताना पाय धुण्यास ते शार्लोट तलावाकडे गेले. तेथे एक जण डोहात पडला. त्याच्या मदतीला गेलेले पाच जण डोहात पडले. यातील दोघे बाहेर आले. सुमित, आर्यन व फिरोज हे बुडाले.

शिक्षणाची कास धरली; पण...फिरोज हा मॉडर्न कॉलेजमध्ये बीएमएस शिकत होता, तर आर्यन एक वर्षापासून पुण्यात वैमानिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सुटी असल्याने तो घरी आला होता. नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेल्या सुमितच्या वडिलांना अर्धांगवायू आहे. आई व मोठ्या भावावर कुटुंबाचा भार आहे. तिघांच्याही कुटुंबाची परिस्थिती बेताची आहे. परिवाराचा आधार बनण्यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरली होती. यातून ते भविष्यात यशाचे शिखर गाठून कुटुंबाचा उद्धार करतील, अशी सर्वांना अपेक्षा होती. 

टॅग्स :MatheranमाथेरानMaharashtraमहाराष्ट्रNavi Mumbaiनवी मुंबईdrowningपाण्यात बुडणे