शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

माथाडींच्या संपाने भाजीपाला वधारला; हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढली, बुधवारी APMC बंद

By नारायण जाधव | Updated: January 31, 2023 19:40 IST

माथाडी कामगारांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी संप पुकारला असून बुधवारी एपीएमसी मार्केट बंद राहणार आहे. 

नवी मुंबई: प्रलंबित मागण्यांसाठी माथाडी कामगारांनी १ फेब्रुवारी २०२३ रोजी संप पुकारला आहे. यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचही बाजारपेठा बुधवारी बंद राहणार आहेत. परिणामी, मंगळवारी भाजीपाल्याच्या ५०० ते ६०० गाड्या आवक होऊनही भाज्यांच्या दरात २० ते ३० टक्के वाढ झालेली दिसली. प्रामुख्याने हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढल्याने भेंडी, गवार, हिरवी मिरची, वाटाणा, वांगी, फ्लॉवर या भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे.

मंगळवारी बाजारात भेंडी ११४४ क्विंटल, फ्लॉवर ३२८९, गवार १९२ क्विंटल, टोमॅटो १४८१ क्विंटल, हिरवा वाटाणा ३३५० क्विंटल, हिरवी मिरची ३४०८ क्विंटल आणि वांगी २८३ क्विंटल आवक झाली आहे.

पाचही बाजारपेठा राहणार बंदया संपामध्ये माथाडी कामगारांसह बाजार समितीतील व्यापारी, तसेच इतर बाजार घटक सहभागी होणार आहेत. कांदा- बटाटा, भाजीपाला, फळ मार्केट, दाणा बंदर १ व २, साखर, मसाला, अशा सर्व बाजारपेठा बुधवारी बंद राहणार आहेत.

भाज्यांचे मंगळवारी वाढले दर

  • भाजी- आधीचे दर - मंगळवारी
  • भेंडी- ५४ ते ५६ - ६० ते ६५
  • फ्लॉवर- १६ ते १८ - २४ ते ३६
  • वाटाणा - १२ ते २० - ३०
  • गवार - ६५ ते ६५ - ७०
  • हिरवी मिरची- ३४ ते ३६ - ४० ते ४४

 नव्या पिकामुळे कांदा दरात घसरणनवीन कांदा बाजार समितीस येऊ लागल्याने त्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे एपीएमसी बाजारातही मंगळवारी कांदा किमान प्रतिकिलो ८ ते १४ रुपयांनी विकला गेला.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती