शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

वाशी टोल नाक्यावर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 00:50 IST

आरक्षणविषयी निर्णयाचे पडसाद : आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

लाेकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मराठा आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी मुंबईमध्ये पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. मराठा क्रांती माेर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी वाशी टोल नाक्यावर आंदोलन करून सरकारविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

महामार्गावरील वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. सरकार न्यायालयात योग्य बाजू मांडू शकले नाही. गांभीर्याने प्रयत्न केले नाहीत. या निर्णयामुळे समाजातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय झाल्याच्या प्रतिक्रिया आंदोलकांनी व्यक्त केल्या. आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाचे अंकुश कदम, बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, विनायक जाधव, मयूर धुमाळ, आशिष मोरे, अझर शेख, दर्पण कदम, राहुल शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेले. बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले की निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. परंतु खचून न जाता पुन्हा लढा उभारून सनदशीर मार्गाने  संघर्ष सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई