शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

मुंबई बाजार समितीत कांदा सडल्याने नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 05:51 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची प्रचंड आवक होऊ लागली आहे. मागणीपेक्षा जास्त माल विक्रीसाठी येत असल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. विक्री न झालेला माल सडू लागल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.बाजार समितीमध्ये मंगळवारी ६५ ट्रक व ६७ टेंपोमधून तब्बल १३८६ टन कांदा विक्रीसाठी आला आहे. सोमवारीही ११३६ टन आवक झाली होती. एक आठवड्यापासून मार्केटमध्ये आवक वाढली असल्यामुळे बाजारभाव प्रचंड घसरू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये जुन्या कांद्याला फक्त ४ ते ८ रुपये व नवीन कांदा १० ते १२ रुपये किलो दराने विकला जात आहे. एप्रिल व मेमध्ये कांद्याला १० ते १२ रुपये दर मिळत होता. दिवाळीनंतर चांगला भाव मिळेल या अपेक्षेने व जादा पीक असलेल्या शेतकºयांनी कांदा चाळींमध्ये साठवला होता. परंतु बाजारभाव पडल्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे.मुंबई बाजार समितीमध्ये लिलावगृहासह सर्व गाळ्यांमध्ये विक्री न झालेल्या कांद्याची साठवणूक करून ठेवण्यात आली आहे. यामधील बहुतांश माल सडू लागला आहे. लिलावगृहामध्ये मंगळवारी १०० पेक्षा जास्त गोणी सडल्या असून तो माल फेकून द्यावा लागला आहे. विक्रीसाठी पाठविलेल्या शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. आवक अचानक वाढली असल्यामुळे बाजारभाव घसरले असल्याची प्रतिक्रिया व्यापाºयांनी दिली असून पुढील काही दिवस अशीच स्थिती राहील अशी शक्यता व्यक्त केली आहे.>बटाटा दर घसरलेमार्केटमध्ये ६५ ट्रक व१३ टेम्पोंमधून तब्बल १४२० टन बटाटा विक्रीसाठी आला आहे.उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशमधून माल विक्रीसाठी आला आहे. ६ ते १७ रुपये किलो दराने होलसेल मार्केटमध्ये विक्री होऊ लागली आहे. बटाट्याचीही विक्री न झाल्यामुळे माल खराब होऊ लागला आहे.