शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

Lockdown: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद ठेवा; माथाडी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 02:30 IST

सुरक्षेसाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याची भूमिका

नवी मुंबई : महानगरपालिकेने ४ ते १३ जुलैदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु यामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला वगळले आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीही १० दिवस बंद ठेवावी, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने ४ जुलैपासून नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. १० दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे सांगताना दुसरीकडे सर्वाधिक गर्दी होणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीमध्ये आतापर्यंत अनेक माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, व्यापारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींचा मृत्यू झाला आहे. बाजार समितीमधील सर्व घटकांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीमधील सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याविषयी शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे.१० दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे सांगताना दुसरीकडे सर्वाधिक गर्दी होणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस