शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

आठवडी बाजाराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:50 IST

योग्य किंमत मिळत नसल्याची खंत

नवी मुंबई : शेतातील माल थेट बाजारात विकता यावा, याकरिता संत सावता माळी आठवडी बाजाराच्या माध्यमातून नवी मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने आठवडी बाजार सुरू करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत शहरात बहुतांश ठिकाणी आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. आठवडी बाजारातही स्थानिक फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी जागा अडविल्याने शेतकºयांना या ठिकाणी माल विक्री करणे अशक्य झाले आहे. स्थानिक विक्रेत्यांची अरेरावी, जागेवर केलेली अडवणूक, मालाला योग्य भाव न मिळाल्याने हे आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहेत.सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाशेजारी असलेल्या जागेवर दर शनिवारी आठवडी बाजार भरत असून, या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात जागा अडविल्याचे दिसून येते. शेतकºयांना या ठिकाणी शेतमाल विकता यावा, याकरिता माल घेऊन येतात. मात्र, स्थानिक विक्रेत्यांच्या अरेरावीपणामुळे या ठिकाणी शेतमाल विक्रीला पुरेसा वाव मिळत नसल्याची व्यथा शेतकºयांनी व्यक्त केली. सुरुवातीला काही महिने या ठिकाणी आठवडी बाजार या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र, हळूहळू ग्राहकांची संख्या रोडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजाराच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणीच स्थानिक विक्रेते मालविक्रीसाठी जागा अडवून बसत असल्याने शेतकºयांना मात्र या ठिकाणी मालाच्या विक्रीसाठी पुरेशी संधी मिळत नसल्याचेही येथील शेतकºयांनी स्पष्ट केले. या ठिकाणी मालाच्या विक्रीकरिता येणाºया शेतकºयांची संख्या कमी होत असून, पुढील काही आठवड्यांत हे प्रमाण आणखी कमी होईल, असेही शेतकºयांनी स्पष्ट केले. नेरुळ, वाशी, सानपाडा परिसरातही अशीच परिस्थिती असून, काही आठवड्यांनी हे बाजार बंद होतील, असे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरीही या आठवडी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी