शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

आठवडी बाजाराकडे शेतकऱ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:50 IST

योग्य किंमत मिळत नसल्याची खंत

नवी मुंबई : शेतातील माल थेट बाजारात विकता यावा, याकरिता संत सावता माळी आठवडी बाजाराच्या माध्यमातून नवी मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने आठवडी बाजार सुरू करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत शहरात बहुतांश ठिकाणी आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. आठवडी बाजारातही स्थानिक फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी जागा अडविल्याने शेतकºयांना या ठिकाणी माल विक्री करणे अशक्य झाले आहे. स्थानिक विक्रेत्यांची अरेरावी, जागेवर केलेली अडवणूक, मालाला योग्य भाव न मिळाल्याने हे आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहेत.सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाशेजारी असलेल्या जागेवर दर शनिवारी आठवडी बाजार भरत असून, या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात जागा अडविल्याचे दिसून येते. शेतकºयांना या ठिकाणी शेतमाल विकता यावा, याकरिता माल घेऊन येतात. मात्र, स्थानिक विक्रेत्यांच्या अरेरावीपणामुळे या ठिकाणी शेतमाल विक्रीला पुरेसा वाव मिळत नसल्याची व्यथा शेतकºयांनी व्यक्त केली. सुरुवातीला काही महिने या ठिकाणी आठवडी बाजार या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र, हळूहळू ग्राहकांची संख्या रोडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजाराच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणीच स्थानिक विक्रेते मालविक्रीसाठी जागा अडवून बसत असल्याने शेतकºयांना मात्र या ठिकाणी मालाच्या विक्रीसाठी पुरेशी संधी मिळत नसल्याचेही येथील शेतकºयांनी स्पष्ट केले. या ठिकाणी मालाच्या विक्रीकरिता येणाºया शेतकºयांची संख्या कमी होत असून, पुढील काही आठवड्यांत हे प्रमाण आणखी कमी होईल, असेही शेतकºयांनी स्पष्ट केले. नेरुळ, वाशी, सानपाडा परिसरातही अशीच परिस्थिती असून, काही आठवड्यांनी हे बाजार बंद होतील, असे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरीही या आठवडी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी