शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मुसळधार पावसामुळे ४०० टन भाजीपाला वाया, ग्राहकांनी मार्केटकडे फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:17 IST

मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.

नवी मुंबई : मुंबईसह राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचा परिणाम मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यवहारावर झाला आहे. किरकोळ विक्रेते-ग्राहकांनी पाठ फिरविल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला शिल्लक राहिला असून सुमारे ४०० टन माल फेकून द्यावा लागला आहे.अतिवृष्टीचा मोठा फटका राज्यातील शेतकºयांना बसला आहे. बुधवारी मुंबई बाजार समितीमध्ये तब्बल ५१५ ट्रक व टेम्पोमधून शेतमाल विक्रीसाठी आला होता. परंतु मुंबई जलमय झाल्याने किरकोळ विक्रेते मालखरेदीसाठी कमी प्रमाणात आले. परिणामी, एक हजार टनांपेक्षा जास्त कृषी मालाची विक्रीच झाली नाही. पावसामुळे भिजून खराब झाल्याने मोठ्या प्रमाणात भाजीपाला फेकून द्यावा लागला. सडलेल्या मालाचे ढीग मार्केटमध्ये सर्वत्र पाहावयास मिळत होते. शिल्लक राहिलेला माल उद्या कमी किमतीमध्ये विकला जाईल.कांदा-बटाटा मार्केटमध्येही १२५ वाहनांची आवक झाली होती; परंतु त्यामधील फक्त २७ वाहनांमधील मालाचीच विक्री झाली आहे. फळ मार्केटमध्ये २०८ वाहनांची आवक झाली त्यात ८३ वाहनांमधील फळांचीच विक्री झाली आहे. गुरुवारी व्यवहार सुरळीत होतील, असा विश्वास व्यापाºयांनी व्यक्त केला आहे.मुंबईमध्ये अतिवृष्टी झाल्याने ग्राहकांनी मार्केटकडे पाठ फिरविली होती. जवळपास २० ते २५ टक्के माल शिल्लक राहिला असून, गुरुवारी सर्व व्यवहार सुरळीत होतील.- शंकर पिंगळे, व्यापारी एपीएमसीमार्केटचे नाव आवककांदा-बटाटा मार्केट १२५ गाड्याफळ मार्केट २०८ गाड्याभाजीपाला मार्केट ५१५ गाड्यामसाला मार्केट ०८४ गाड्याधान्य बाजार १८० गाड्या