शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये लाखो कोथिंबीर जुड्या कचऱ्यात फेकण्याची वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:27 IST

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल ७५० गाड्यांची आवक झाली असून ३ लाख कोथिंबीर जुडी बाजारात आली आहे.

नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्ये तब्बल ७५० गाड्यांची आवक झाली असून ३ लाख कोथिंबीर जुडी बाजारात आली आहे. नाशिक येथून आलेल्या कोथिंबीर जुड्या भिजल्यानं त्याची विक्री होऊ शकलेली नाही. त्यामुळे लाखो जुड्या कोथिंबीर अशीच पडून आहे. त्या सुकवण्यासाठी व्यापाऱ्यांनी एपीएमसी मार्केटच्या ओपन शेडमध्ये पसरवून सुकवण्यास ठेवल्या आहेत. पण ग्राहक नसल्यानं या सगळ्या जुड्या कचऱ्यात जाण्याची वेळ येणार असल्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वतर्वली आहे. 

बाजारात ग्राहक कमी झाल्यानं शेतमाल पडून राहिला आहे. बाजार भावात घसरण झाल्यानं अनेक भाज्या २० रुपये प्रतिकिलो पेक्षाही कमी दराने विकल्या जात आहेत. ऐन श्रावण महिन्यात भाज्यांच्या दरात घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. 

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानं ग्राहक मांसाहार बंद करुन शाकाराला पसंती देत असतात. त्यामुळे या काळात भाज्यांची मागणी वाढते. पण एपीएमसी मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यानं भाज्या पडून आहेत. 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNavi Mumbaiनवी मुंबई