शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

इंदिरानगर, चिंचपाड्यात सर्वात कमी रुग्ण; तीन ते चार रुग्ण शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:10 IST

संसर्ग कमी होण्यात नागरी आरोग्य केंद्रांचा महत्त्वाचा वाटा

-  नामदेव मोरेनवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला यश येऊ लागले आहे. शहरातील रुग्ण संख्या कमी होत असून, इंदिरानगर परिसरात फक्त एकच रुग्ण शिल्लक आहे. चिंचपाडामध्ये ३ व कातकरी पाडा परिसरात फक्त ४ रुग्ण शिल्लक आहेत. महामारी रोखण्यामध्ये नागरी आरोग्य केंद्रांचा वाटा महत्त्वाचा असून, तेथील डॉक्टर व कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.दिवाळीनंतर नवी मुंबईमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढू लागले होते. दुसरी लाट अधिक धाेकादायक ठरणार असल्याचे बोलले जाऊ लागले होते. यामुळे शहरवासीयांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी तत्काळ जनजागृती व उपाययोजनांमध्ये वाढ केली. चाचण्यांचे प्रमाण वाढविले. नागरी आरोग्य केंद्रांवर विशेष जबाबदारी देण्यात आली होती. नागरी आरोग्य केंद्रातील डाॅक्टर्स व इतर सर्व कर्मचारी मार्चपासूनच प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. दिवाळीनंतर आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कामकाजाला पुन्हा गती देण्यात आली. रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत पोहोचणे त्यांची चाचणी करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले. या सर्व उपाययोजनांमुळे प्रत्येक नोडमधील रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. इंदिरानगर परिसरात सद्यस्थितीमध्ये फक्त १ रुग्ण शिल्लक आहे. चिंचपाडा परिसरात ३ व कातकरीपाडामध्ये ४ रुग्ण शिल्लक आहेत. पुढील काही दिवसांत हा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त होण्याची शक्यता आहे.नवी मुंबईमध्ये मार्चपासून ४७,४२७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सर्वाधिक ४,११६ रुग्ण घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरातील बरे झाले आहेत. खैरणेमध्ये ३,९८४, रबाळेमध्ये ३,२३६, सानपाडामध्ये ३,४१४ जण बरे झाले आहेत. चिंचपाडामध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के, घणसोलीमध्य, कातकरीपाड, खैरणे व कुकशेतमध्ये हे प्रमाण ९६ टक्केपेक्षा जास्त असल्याचे निदर्शनास आले. मृत्युदर २ टक्क्यांवर रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. आतापर्यंत सर्वाधिक ७३ जणांचा महापेमध्ये मृत्यू झाला आहे. घणसोली व रबाळे नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात ७१, खैरणेमध्ये ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. शिल्लक रुग्णांची संख्या संपूर्ण शहरात कमी होऊ लागल्याने दिलासा मिळू लागला आहे.आरोग्य केंद्र     शिल्लक रुग्ण     मृत्यू    कोरोनामुक्तऐरोली     ६३                 ७०             २६६४सीबीडी                 ८७                 ५३             २९५१चिंचपाडा                 ३                             ८                 ३६६दिघा                      २१                 ३५             ११६०घणसोली                 ६४                 ७१    ४११६इलठाणपाडा         १२                 २२              ४७९इंदिरानगर             १                 १३             २०२जुहूगाव                 ९६                 ६०             २९२६करावे                 ११४                 ५७            २७३६कातकरीपाडा        ४                 ९                 ३३८खैरणे                 ५३                        ७२            ३९८४कुकशेत    ६०                 ३६    २३२६आरोग्य केंद्र     शिल्लक रुग्ण       मृत्यू    कोरोनामुक्तमहापे                 ५६    ७३         २३३९नेरुळ एक                 ५०                 ३८        २०७०नेरुळ दोन                 २६    ३२        १५४९नोसील नाका    १४                 २८        ११६६पावणे                 ४६                 ३३    १५६४रबाळे                 ११४                 ७१    ३२३६सानपाडा                 ९७                 ६०    ३४१४सेक्टर ४८ सीवूड      ६८                 ३९        १९७१शिरवणे                 ८०     ४४       २४६८तुर्भे                 १८     ४८    ११७१वाशीगाव                 ६४     ४३    २१३१

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या