शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

नवी मुंबईत कोरोना काळात झाले श्वानदंशाचे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 02:08 IST

Navi Mumbai News : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत ४,८८३ जणांना श्वान दंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास ७० हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई -  कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरात श्वानदंशाचे प्रमाणही घटले आहे. डिसेंबरपर्यंत ४,८८३ जणांना श्वान दंश झाला असून, हे प्रमाण गतवर्षीपेक्षा निम्मे आहे. सहा वर्षांत जवळपास ७० हजार नागरिकांवर श्वानांनी हल्ला केल्याची नोंद झाली आहे.मुंबई, ठाणे प्रमाणे नवी मुंबईमधील नागरिकांनाही भटक्या श्वानांच्या उपद्रवास सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिकेने श्वान नियंत्रण कार्यक्रम प्रभावीपणे राबवून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया वाढविल्या आहेत. यामुळे भटक्या श्वानांची वाढ रोखण्यात यश आले असले तरी श्वानदंशाच्या घटना कमी होत नव्हत्या. प्रत्येक वर्षी दहा हजारांपेक्षा जास्त नागरिकांना श्वानांनी चावल्याची नोंद होत असते. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून श्वानदंशाचे प्रमाणही कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबरपर्यंत ४८८३ नागरिकांना श्वानदंश झाल्याची नोंद झाली आहे. गतवर्षी ही संख्या १०४८२ होती. एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू झाला. नागरिकांच्या घराबाहेर पडण्यावरही निर्बंध आले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही रात्रीच्या फिरण्यावर निर्बंध कायम राहिले आहेत. यामुळे श्वान चावल्याच्या घटना कमी झाल्याचे बोलले जात आहे.सहा वर्षांत ७० हजार जणांना श्वानांनी चावले आहे. सर्वाधिक १४५५६ घटना २०१६ - १७ या वर्षात झाल्या आहेत. २५ हजार श्वानांचे निर्बीजीकरणमहानगरपालिकेने २०१४ पासून आतापर्यंत तब्बल २५१३१ श्वानांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली आहे. २२३९७ जणांवर उपचार केले आहेत. निर्बीजीकरण व उपचारावर सहा वर्षांत ७ कोटी ६६ लाख ५९ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहरातील जवळपास ९० टक्के श्वानांची निर्बीजीकरण शस्त्रक्रिया झाली आहे. वर्षनिहाय  घटना पुढीलप्रमाणेवर्ष    श्वानदंश२०१५ - १६    १३,९२१२०१६ - १७    १४,५४६२०१७ - १८    १३,७८३२०१८ - १९    १२,२९५२०१९ - २०    १०,४८२२०२० - २१    ४,८८३ अनेक रुग्ण मानखुर्द, गोवंडीचेश्वान दंशाच्या घटनांमध्ये अनेक रुग्ण हे मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणचे असल्याचेही निदर्शनास आले आहे. मनपा बाहेरचे रुग्णही उपचारासाठी येथे येतात. यामुळे पालिका प्रशासनाने श्वान दंशाच्या शहरातील घटना किती व शहराबाहेरील किती याची माहिती तपासण्यासही सुरुवात केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईdogकुत्रा