शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

तळोजा येथे पत्नी, दोन मुलांची हत्या करून पतीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 05:04 IST

दीड महिन्यापासून कोणालाही थांगपत्ता नाही; बंद फ्लॅटमध्ये कुजले मृतदेह

पनवेल : तळोजा फेज वन सेक्टर ९ येथील शिव कॉर्नर सोसायटीत एका बंद घरात शनिवारी चौघांचे मृतदेह आढळले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पत्नी, मुलांची हत्या करून, नंतर नितेश उपाध्याय यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी तळोजा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.नितेश उपाध्याय (३५), बबली उपाध्याय (३०) अशी या पती-पत्नीची नावे असून, मुलांची नावे समजू शकलेली नाहीत. शिव कॉर्नर सोसायटीतील घर नंबर ५०२चे मालक राजेश भारद्वाज यांनी, त्यांचे घर नितेश उपाध्याय यांना सप्टेंबर, २०१९ मध्ये भाड्याने दिले होते. उपाध्याय यांची पत्नी, तसेच दोन मुले या ठिकाणी राहत होते. उपाध्याय हे नियमित ५ ते ६ तारखेला भाडे देत असत. दोन महिन्यांपासून घरभाडे मिळाले नसल्याने भारद्वाज हे उपाध्याय यांना नेहमी फोन करत होते. मात्र, फोनला प्रतिसाद न मिळाल्यामुळे भारद्वाज या सोसायटीत आले व सोसायटीतील सेक्रेटरी व अध्यक्ष यांना घेऊन ते घरात गेले. घर आतून बंद आढळल्याने त्यांनी आपल्याकडील चावीने घराचा दरवाजा उघडला. या वेळी आतील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांना चौघांचे मृतदेह सापडले.सुसाइड नोट सापडलीघटनास्थळी पोलिसांना सुसाइड नोटदेखील सापडली आहे. यात आम्ही आत्महत्याकरत असून, त्याबाबत कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच आतील रूममध्ये दागिने आहेत व आमचे कोणीही नातेवाईक नाहीत, असे उपाध्याय यांनी त्यात लिहिलेले आहे. ज्यांना कोणाला आमचे मृतदेह सापडतील, त्यांनी हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करावे, असे सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या