शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लोकबिरादरीतूनच हेमलकसाचा विकास शक्य - डॉ. प्रकाश आमटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 03:21 IST

कार्यकर्त्यांमुळेच हेमलकसा प्रकल्पाचा विकास साधण शक्य झाले असून यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे अशा शब्दात मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ . प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाच्या यशाची माहिती दिली.

नवी मुंबई : कार्यकर्त्यांमुळेच हेमलकसा प्रकल्पाचा विकास साधण शक्य झाले असून यामध्ये प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे अशा शब्दात मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ . प्रकाश आमटे यांनी प्रकल्पाच्या यशाची माहिती दिली. मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाच्या साहित्य मंदिर इमारतीवर वीज निर्मितीकरिता सौरऊर्जा प्रकल्प बांधण्यात आला असून या प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी डॉ. प्रकाश बाबा आमटे व मंदाकिनी आमटे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी डॉ. आमटे यांनी हेमलकसा प्रकल्पाची माहिती दिली.हेमलकसा येथील प्रकल्पावर काम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वत:ला झोकून देत शक्य तोपरी मदत केल्याची माहिती डॉ. आमटे यांनी दिली. प्रकल्पा बाबतचे अनुभव , त्यासंबंधीत आठवणी, प्रकल्पात सहभागी कार्यकर्ते यामाध्यमातून डॉ आमटे यांचा जीवनपट याठिकाणी उलगडण्यात आला. आदिवासींची बोलीभाषा अवगत नसताना त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन कामाला केलेली सुरु वात याबाबताचे निवडक अनुभव याठिकाणी सांगण्यात आले. हेमलकसापासून पंचवीस किमी अंतरावर असलेल्या मेलगुंडा या गावात शाळा कशी सुरु केली याविषयीदेखील माहिती यावेळी दिली. तिथल्या आदिवासींना मराठी आण िइंग्रजी या दोन्ही भाषा परदेशीच आहेत. त्यामुळे त्यांना जगाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मग तिथे इंगर्जी शिकवायला सुरु वात केली त्यामुळे आता तिथली आदिवासी मुले इंगर्जी बोलतांना पहायला मिळतील हे त्यांनी अभिमानाने सांगितले. पहिल्या शाळेतील मुले आता डॉक्टर ,वकील झाल्याचेही त्यांनी सांगितले.या कार्यक्र माला महापौर जयवंत सुतार , डॉ. मंदाकिनी आमटे, मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, आदी मान्यवर तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. या मंडळातर्फे गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून साहित्य, संस्कृती व कलेच्या क्षेत्रात विविध उपक्र म केले जातात. या उपक्र मांबरोबर सामाजिक बांधिलकी जपून मेडिकल्स कॅम्प, ग्रंथ प्रदर्शने, आदिवासी नागरिकांना कपडे वाटप, रेनवॉटर हार्वेस्टिंग, या सारखे उपक्र म देखील सातत्याने सुरु आहेत. अशी माहिती सुभाष कुलकर्णी यांनी यावेळी दिली . वाशी येथील संस्थेच्या इमारतीचा संपूर्ण वीज पुरवठा शनिवारी सौरउर्जेवर (नेट मीटरिंग पद्धतीने) सुरु करण्यात आला. यामध्ये इमारतीमधील साठ टॅन वातानुकूलित यंत्रणा आण िविजेची सर्व उपकरणे चालवली जाणार आहेत. त्यामुळे विजेची बचत होणार आहे. याबबत महापौर जयवंत सूतार यांनीही समाधान व्यक्त केल.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई