शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

‘त्या’ कनिष्ठ अभियंत्यांची सेनेकडून दखल

By admin | Updated: January 8, 2015 01:51 IST

१० कनिष्ठ अभियंत्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याची दखल घेण्यात आली़ आयुक्तांना याप्रकरणी थेट पत्र देऊन शिवसेनेचे गटनेते दिलीप गुळवी यांनी जाब विचारला़

मुंबई : भिवंडी महानगरपालिकेच्या सेवेत रुजू होऊन आठ वर्षे लोटली तरी ना पदोन्नती, ना पगारवाढ अशी स्थिती असणाऱ्या १० कनिष्ठ अभियंत्यांची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आज शिवसेनेकडून त्याची दखल घेण्यात आली़ आयुक्तांना याप्रकरणी थेट पत्र देऊन शिवसेनेचे गटनेते दिलीप गुळवी यांनी जाब विचारला़महापालिकेच्या सेवेत जून २००७ पासून बी. ई. सिव्हिल व डिप्लोमा इंजिनीअर ही शैक्षणिक पात्रता असणारे एकूण १० कनिष्ठ अभियंते कार्यरत आहेत. आठ वर्षे होऊनही त्यांना कोणतीही पदोन्नती व त्यानुसार पगारवाढ मिळालेली नाही. मात्र याच आस्थापनेत १९९९ साली एक खास ठराव घेऊन कार्यरत असणाऱ्या इतर पाच कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर ‘शाखा अभियंता वर्ग २’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली आहे. याप्रकरणी ‘लोकमत’ने दिनांक ५ जानेवारी रोजी सोमवारी वृत्त दिले होते.‘लोकमत’ने दिलेल्या वृत्तानुसार, आज शिवसेना गटनेते दिलीप गुळवी यांनी आयुक्तांना लेखी पत्र देऊन आस्थापनेत १९९९ साली एक खास ठराव घेऊन कार्यरत असणाऱ्या इतर पाच कनिष्ठ अभियंत्यांना पाच वर्षे सेवाकाळ पूर्ण केल्यानंतर ‘शाखा अभियंता वर्ग-२’ म्हणून पदोन्नती व पगारवाढ देण्यात आली आहे. त्यानंतरही वेळोवेळी पात्र कनिष्ठ अभियंत्यांना सुद्धा हेच निकष लावण्यात आले. मात्र २००७ च्या बॅचला वर्ग २च्या पदोन्नती व वेतनवाढीपासून का वंचित ठेवले, असा जाब विचारला आहे. (प्रतिनिधी)