शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

मुंबईसह नवी मुंबईला धान्यपुरवठा पूर्ववत सुरू, बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:24 IST

केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते.

नवी मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बुधवारी पाचही मार्केट पूर्ववत सुरू झाले असून, दिवसभरात १,३४४ वाहनांची आवक झाली. मुंबई व नवी मुंबईमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते. पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला हाेता. शंभर टक्के व्यवहार बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाले आहेत. आवक कमी असली, तरी मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये १५९ वाहनांमधून १,८४५ टन कांदा, बटाटा व लसणीची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५६२ ट्रक, टेंपोमधून २,७५३ टन भाजी व २ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. धान्य मार्केटमध्ये ६ हजार टन अन्नधान्याची आवक झाली आहे.  बाजार समितीमधील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू असल्याची माहिती सचीव अनिल चव्हाण यांनी दिली. 

पाचही मार्केटमध्ये मंगळवारी व्यवहार पूर्र्णं बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई