शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

मुंबईसह नवी मुंबईला धान्यपुरवठा पूर्ववत सुरू, बाजार समितीमधील व्यवहार सुरळीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 01:24 IST

केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते.

नवी मुंबई : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बुधवारी पाचही मार्केट पूर्ववत सुरू झाले असून, दिवसभरात १,३४४ वाहनांची आवक झाली. मुंबई व नवी मुंबईमधील व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत.केंद्र शासनाच्या नवीन कृषी व कामगार कायद्यांमुळे बाजार समित्यांचे अस्तीत्व धोक्यात येणार असल्याची भावना कामगार व व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे मंगळवारी आयोजित ‘भारत बंद’मध्ये मुंबई बाजार समितीमधील सर्व व्यापारी, कामगार, वाहतूकदार सहभागी झाले होते. पाचही मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला हाेता. शंभर टक्के व्यवहार बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाले आहेत. आवक कमी असली, तरी मुंबई व नवी मुंबईमधील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. कांदा-बटाटा मार्केटमध्ये १५९ वाहनांमधून १,८४५ टन कांदा, बटाटा व लसणीची आवक झाली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये ५६२ ट्रक, टेंपोमधून २,७५३ टन भाजी व २ लाख ५७ हजार जुडी पालेभाज्यांची आवक झाली आहे. धान्य मार्केटमध्ये ६ हजार टन अन्नधान्याची आवक झाली आहे.  बाजार समितीमधील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू असल्याची माहिती सचीव अनिल चव्हाण यांनी दिली. 

पाचही मार्केटमध्ये मंगळवारी व्यवहार पूर्र्णं बंद होेते. बुधवारी मार्केट पूर्ववत सुरू झाल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुन्हा सुुरू झाला आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई