शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

राज्य एड्स नियंत्रण संस्था घेतेय फॉलोअप

By admin | Updated: November 29, 2014 00:41 IST

एखाद्या रुग्णाने आौषध घेणो सोडल्यास त्याचा आजार बळावतो, हा सर्वसामान्य नियम सर्वच आजारांना लागू होणारा आहे.

पूजा दामले - मुंबई
एखाद्या रुग्णाने आौषध घेणो सोडल्यास त्याचा आजार बळावतो, हा सर्वसामान्य नियम सर्वच आजारांना लागू होणारा आहे. एचआयव्ही एड्स असणा:या रुग्णाला तर आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात, नियमित तपासणीसाठी जावे लागते. मात्र, याच गोष्टीला कंटाळून अनेक रुग्ण अध्र्यावरच औषधोपचार सोडून देतात. यापुढे असे होऊ नये म्हणून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेने ‘उपचार सोडलेल्या रुग्णांचा फॉलोअप’ हा  उपक्रम सुरू केला आहे. आजवर सुमारे 3क् हजार रुग्णांनी अध्र्यावर उपचार सोडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
एड्स झालेल्या रुग्णाला दर तीन महिन्यांनी तपासणीसाठी जावे लागते. या वेळी डॉक्टर दिलेली औषधे परिणाम करतात की नाही, हे तपासून रुग्णांना परत औषधे देतात. एड्समुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होत असल्यामुळे या रुग्णांना इतर आजारही जडतात. याला कंटाळून अनेकदा रुग्ण अध्र्यावरच उपचार सोडतात. यामुळे त्यांची प्रकृती अधिक खालावते. 2क्3क् र्पयत एड्सचे प्रमाण शून्य करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी रुग्णांकडे लक्ष केंद्रित करून नवनवीन उपाययोजना आखल्या गेल्या आहेत. यावर एक उपाय म्हणजे रुग्णांचा फॉलोअप घेतला जाणार आहे. दोन महिन्यांमध्ये हा कार्यक्रम राबविणार आहे. 
कामानिमित्त व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहायला आलेली असते. या वेळी त्याला एड्स झाल्याचे निदान झाल्यास त्या ठिकाणी त्याची नोंदणी केली जाते. तिथेच त्याच्यावर औषधोपचार सुरू होतात. पण काही दिवसांनी अथवा महिन्यांनी तो परत घरी जातो. यामुळे तो ज्या केंद्रावर नावनोंदणी झाली असते, तिथे उपचाराला येत नाही. बांधकाम क्षेत्र, ट्रकचालक  या क्षेत्रंत काम करणा:या व्यक्तींची ठिकाणो नेहमीच बदलत असतात. यामुळे अनेकदा अशा रुग्णांनी उपचार अर्धवट सोडल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन न येण्याचे कारण शोधले जाणार असल्याचे संस्थेचे प्रकल्प संचालक खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. रुग्णाची नोंदणी होते, तेव्हा त्याची वैयक्तिक माहिती घेतली जाते. यामध्ये त्याचा फोन क्रमांक, घरचा पत्तादेखील घेतला जातो. आता जो रुग्ण औषधे घ्यायला येणार नाही, त्याच्या राहत्या घराचा जो पत्ता दिला असेल, तिथे जाऊन चौकशी करणार आहे.  (प्रतिनिधी)