शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

खारफुटीमुळे सीबीडीला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:18 PM

या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

योगेश पिंगळेनवी मुंबई : गेली अनेक वर्षे सफाई न झाल्याने सीबीडीतील होल्डिंग पाँडमध्ये खारफुटीची बेसुमार वाढ झाली आहे. त्यात होल्डिंग पाँड भागात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने गेल्या काही वर्षांपासून सीबीडीतील पावसाळी पाण्याचा निचरा होण्यात अडचणी येत आहेत. या वर्षीही सफाई न झाल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.नवी मुंबई शहराची भौगोलिक रचना ही किनारपट्टीपासून खाली आहे. त्यामुळे या शहराची निर्मिती करताना, मुसळधार पावसात मुंबईप्रमाणे शहरात पाणी शिरू नये, यासाठी काय करता येईल, याचा सिडकोने सविस्तर अभ्यास केला होता. यानंतर, नवी मुंबई शहरात सुमारे ११ ठिकाणांच्या खाडी किनाऱ्याजवळ होल्डिंग पाँड तयार तयार करण्यात आले होते. या पाँडच्या मुखावर मोठे दरवाजे उभे करण्यात आले. भरतीच्या काळात खाडीचे पाणी शहरात शिरणार नाही आणि पावसाचे पाणी पाँडमध्ये जमा होईल, अशा पद्धतीने दरवाजांची रचना करण्यात आली होती. आहोटी सुरू होताच, पाँडमध्ये जमा झालेल्या पाण्याचा दाब वाढेल आणि दरवाजे आपोआप उघडून, त्यातील पाणी आपोआप खाडीत जाईल, अशी या पाँडची रचना करण्यात आली होती. त्यामुळेच २६ जुलैच्या मुसळधार पावसातही होल्डिंग पाँडमुळे अवघ्या काही तासांत नवी मुंबईतील पावसाच्या पाण्याचा निचरा लगेच झाला होता.या पाँडमध्ये गेल्या काही वर्षांत गाळ मोठ्या प्रमाणावर साचला असून, त्याची स्वच्छता झालेली नाही. त्यामुळे या ठिकाणी खारफुटीची जंगले उभी राहिली आहेत.सीबीडी विभागातील पाण्याचा निचरा होणाºया ठिकाणी सेक्टर १३ येथे मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. या होल्डिंग पाँडमध्ये सीबीडी विभागातील सेक्टर १, १ ए, २, ३, ४, ५, ६, ९, ९ एन आदी सेक्टरमध्ये जमा होणारे पावसाचे पाणी, तसेच सीबीडीतील डोंगरावरील काही प्रमाणात पावसाचे पाणी वाहून जाते. सीबीडी येथील सायन-पनवेल महामार्गाजवळून होल्डिंगपाँडकडे वाहून जाणाºया पाण्याच्या मार्गाचीही स्वच्छता करण्यातआलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.>होल्डिंग पाँडची निर्मिती शहरच्या रक्षणाकरिता करण्यात आली होती, परंतु त्यांची स्वच्छता होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर गाळ साचला असून, खारफुटी वाढलेली आहे. गेल्या दहा वर्षांपासून होल्डिंग पाँडची स्वच्छता करण्यासाठी महासभा, स्थायी समिती सभेत आवाज उठविला होता, परंतु अधिकाऱ्यांनी याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने सीबीडी विभागात पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.- डॉ. जयाजी नाथमाजी नगरसेवक