शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

सूर्या नदीवर बांधणार पाच कोकण पद्धतीचे बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:41 IST

घोळ येथील बंधाऱ्याचे झाले उद्घाटन; एकूण ५० कोटींचा होणार खर्च

कासा : सूर्या नदीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे काेकण पद्धतीचे पाच बंधारे बांधले जाणार आाहेत. पालघर जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पांतर्गत कवडास उन्नयी बंधाऱ्याच्या अधोभागात सूर्या नदी पात्रात डहाणू तालुक्यात घोळ आंबिवली, उर्से व पालघर तालुक्यातील चिंचारे व गारगाव अशा पाच ठिकाणी हे बंधारे बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च केला जाणार आहे.घोळसाठी सहा कोटी ७५ लाख, आंबिवली सात कोटी २३ लाख, उर्से दहा कोटी ७० लाख, चिंचारे १३ कोटी ९९ लाख, गारगाव सात कोटी ३७ लाख मंजूर झाला आहे. आंबिवलीच्या बंधाऱ्याची साठवणूक क्षमता ०.५४४ द.ल.घ.मी., उर्से ०.७४८ दलघमी, गारगाव ०.६४४ दलघमी, घोळ ०.१६२ दलघमी, चिंचारे ०.१९२ दलघमी एवढी आहे. तर एकूण २.२९ दलघमी एवढी आहे. सूर्या नदीवरील घोळ येथील बंधाऱ्याचे उद्घाटन नुकतेच पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी केले. यावेळी गावित यांनी या बंधाऱ्याचा नजीकच्या गावातील नागरिकांना फायदा होणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार श्रीनिवास वनगा, पं.स.सदस्य अरुण कदम, कासा सरपंच रघुनाथ गायकवाड, उपसरपंच मनोज जगदेव व नागरिक उपस्थित होते.पाण्याची पातळी वाढणारबंधाऱ्यामुळे पाण्याची पातळी उन्हाळ्यात वाढणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. तसेच या पाण्यातून उन्हाळ्यात येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी वापर होणार असून, या भागातील पाण्याची भूजल पातळी वाढणार आहे. तसेच येथील नागरिकांना नदी पार करण्यासाठी बंधाऱ्यावर रस्ता साडेतीन ते चार मीटर ठेवला जाणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.