शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अखेर दास्तान फाटा ते चिर्ले आणि रांजणपाडा या दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवरील उड्डाणपूलांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2023 20:44 IST

वाहतुकीची समस्या दूर होण्यास मदत होणार 

- मधुकर ठाकूर

उरण : मागील चार वर्षांपासून रखडलेल्या जासई दास्तान फाटा ते चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरील १२५० मीटर लांबीचा (१.२ किमी ) आणि रांजणपाडा रेल्वे क्रॉसिंग या दोन्ही उड्डाण पूलाचे बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. लोकार्पण सोहळ्यानंतर दोन्ही उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आले आहेत.यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो नोकरदार, प्रवासी, वाहन चालक यांना दररोजच्या वाहतूक कोंडीचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे.

जासई -दास्तान फाटा ते दिघोडे या रस्त्यावरील जासई - चिर्ले रेल्वे क्रॉसिंगवरुन दररोज जड-अवजड आदी हजारो वाहनांची वर्दळ असते.मात्र दर २० मिनिटांनी धावणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे  या मार्गावरील रेल्वे फाटकावर मोठ्या प्रमाणावर वाहतूकीची कोंडी होत असते. त्यामुळे दास्तानफाटा ते चिर्ले दरम्यान रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-२ हा १२५० मीटर लांबीचा आणि ४७.०२ कोटी खर्चाचा तसेच रांजणपाडा रेल्वे लेव्हल क्रासिंग क्र-३ हा १०१० लांबीचा आणि १९.३८ कोटी खर्चाच्या दोन्हीही उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते.या दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (१६) राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

उरणचे आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या लोकार्पण सोहळ्यानंतर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण मावळ खासदार श्रीरंग बारणे, महेश बालदी यांनी मनोगत व्यक्त केले. मनोगतांतुन त्यांनी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्यांचे जाळे निर्माण झाले आहे.यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर सुटण्यास मदत झाली आहे.राज्यात आणि केंद्रात दोन्ही सरकारे जनतेच्या हिताच्या कामासाठीच अधिक प्राधान्य देत असल्याचेही मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे