शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

शेतजमिनीसाठी राजस्थानच्या दाम्पत्याची खोटी कागदपत्रे

By admin | Updated: January 8, 2015 22:32 IST

कोकणात सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पर्यटनयुक्त तालुके झाल्यामुळे प्रत्येक श्रीमंत व धनदांडगे लोक वाटेल तेवढा भाव देवून जमिनी खरेदी करतात.

नांदगाव : कोकणात सध्या जमिनीचे भाव गगनाला भिडलेले आहेत. पर्यटनयुक्त तालुके झाल्यामुळे प्रत्येक श्रीमंत व धनदांडगे लोक वाटेल तेवढा भाव देवून जमिनी खरेदी करतात. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाद्वारे कोणतीही मोठी जमीन खरेदी करताना विकत घेणारा हा मूळचा शेतकरी असणे आवश्यक आहे. मात्र मूळच्या राजस्थानच्या दाम्पत्याने खोट्या कागदपत्रांच्या जोरावर माणगाव येथे जमीन खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय उधळण्यात आला.नितीनकुमार दिनदयाळ दिडवानिया आणि सुषमादेवी दिनदयाळ दिडवानिया यांनी राजस्थान येथील बाली, ता. पाली येथील शेतकरी असल्याचा खोटा दाखला सादर करून माणगावच्या निळज येथील शेतजमीन खरेदी केली होती. याबाबत विलासराव देशमुख यांच्या तक्रार अर्जावरून कोकण आयुक्तांनी माणगाव तहसीलदार महेश सागर यांना चौकशीचे आदेश दिले होते. माणगाव तहसीलदारांनी राजस्थान येथे चौकशी केली असता हे कुटुंब शेतकरी नसून पुराव्यामध्ये खाडाखोड करून पुरावे सादर केल्याचे कळविले. शेतकरी असल्याचा पुरावा सादर करावा यासाठी दिडवानिया कुटुंबाला तहसीलदार सागर यांनी भरपूर अवधी दिला, परंतु ते तसा पुरावा सादर करू न शकल्याने जमीन शासनजमा करण्याचा निर्णय यावेळी देण्यात आला. (वार्ताहर)१तहसीलदार महेश सागर यांनी ९ मे २०१४ माणगावमधील कैझाद श्रॉफ प्रकरणात जमीन सरकारजमा केली होती. त्यांनी हा दुसरा ऐतिहासिक निर्णय देवून आपल्या कार्यकुशलतेची चमक दाखविली आहे. २००९ साली हे प्रकरण माझ्याकडे आल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. २राजस्थान येथील बाली तहसीलदार यांच्याकडून लेखी उत्तर आले की, दिडवानिया कुटुंबाने २००९ चा जो पुरावा सादर केला त्यात खाडाखोड आहे. त्यानंतर त्यांची चौकशी लावली असता पुरेसा अवधी देवूनही ते शेतकरी असल्याचा पुरावा सादर करू न शकल्याने जमीन शासनजमा करण्याचा निर्णय दिला.