शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

"टोल दरवाढीतून नवी मुंबईला वगळा"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:18 IST

मंदा म्हात्रे यांची मागणी; आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : शासनाने लागू केलेल्या टोल दरवाढीतून नवी मुंबईतील वाहनांना वगळण्यात यावे. टोल दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याविषयी शासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.नवी मुंबईमधून मुंबईमध्ये जाण्यासाठी वाशी व ऐरोलीजवळ टोल नाका आहे. शासनाने नुकतीच टोल दरवाढीमध्ये वाढ केली असून, त्याचा फटका नवी मुंबईमधील नागरिकांनाही बसू लागला आहे. शहरातील नागरिकांना नोकरी, व्यवसायासाठी मुंबईत जावे लागते.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शहरवासीयांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. लोकल सुरू नसल्यामुळे व बस सेवा अपुरी असल्याने नवी मुंबईमधील नागरिक स्वत:ची गाडी घेऊनच कामाच्या ठिकाणीही जात आहेत. टोल दरवाढीचा फटका सर्वांना बसण्याची शक्यता आहे.टोल दरवाढ तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी केली आहे. याविषयी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आले आहे.नागरिकांमध्ये दरवाढीविषयी असंतोष आहे.शासनाने दरवाढ कमी करून दिलासा दिला नाही, तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

टॅग्स :tollplazaटोलनाकाManda Mhatreमंदा म्हात्रे