शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

सीबीडीतील आठवडी बाजाराचे स्थलांतर

By admin | Updated: March 20, 2017 02:12 IST

शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतो, अशी संकल्पना

नवी मुंबई : शेतकरी बाजारामध्ये शेतकऱ्याला चांगला भाव, ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध होतो, अशी संकल्पना राज्यात सुरू करावी यासाठी ‘संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजार’ अभियान संपूर्ण शहरात राबविले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून सीबीडी सेक्टर १ परिसरातील सुनील गावस्कर मैदानात शनिवारी भरणारा बाजार या आठवड्यापासून स्थलांतरित करण्यात आला आहे. यापुढे दर शनिवारी सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी स्टेडिअमच्या मोकळ््या जागेत बाजार भरणार आहे. या बाजारात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांना नवी मुंबई महानगरपालिका परिमंडळ १ कार्यक्षेत्रात जागा उपलब्ध करून दिली आहे. याठिकाणी पिंपरखेड, पेण, पुरंदर, शिरुर, भोर आदी भागातील शेतकरी येतात. गेल्या काही आठवड्यांपासून शेतकरी आणि स्थानिक विक्रेत्यांमधील वादामुळे या उपक्रमाकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली होती. मात्र गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा शेतकरीवर्ग या बाजाराच माल विक्रीसाठी घेऊन येत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. या बाजारात भाजीपाला, फळे विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी भाज्यांच्या किमतीत प्रतिकिलो ३ ते ४ रुपयांची वाढ केल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. याबाबत शिरुर येथील शेतकरी भूषण माने म्हणाले की, ग्राहकापर्यंत मालाची वाहतूक तसेच इतर खर्च पाहता शेतकऱ्यांना मनाजोगा भाव मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली.