शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ईटीसी केंद्राला सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 02:27 IST

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ई.टी.सी. अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवा-सुविधा केंद्राला यामध्ये केंद्र शासनाचा २०१७मधील ‘सर्वोत्कृष्ट संस्था राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे. पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी नावाजले जाणारे ई.टी.सी. केंद्र. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, ३ डिसेंबर २०१७ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असून, नवी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त या मानांकित राष्ट्रीय पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान पुरस्काराप्रमाणेच अनेक राष्ट्रीय, राज्य पुरस्कारांनी ई.टी.सी. केंद्राला सन्मानित करण्यात आले आहे.केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय स्तरावरील मानाचा सर्वोत्कृष्ट संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याने लक्षणीय भर पडलेली आहे. १९६९पासून केंद्र सरकारकडून दिव्यांग व्यक्ती व त्यांच्यासाठी कार्य करणाºया संस्था यांना प्रेरणा देण्यासाठी असे पुरस्कार १४ विविध श्रेणींमध्ये वितरीत करण्यात येतात. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणारी सर्वोत्कृष्ट संस्था, उत्कृष्ट दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठीचे रोल मॉडेल, तसेच दिव्यांगांसाठी संशोधन करणाºया संस्था अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात येत असतात. ई.टी.सी. केंद्राला मिळालेला हा राष्ट्रीय पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेचा गौरव वाढविणारा असून, नवी मुंबईकर नागरिकांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करीत ई.टी.सी. केंद्राच्या लोककल्याणकारी कामाची दखल लोकांप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर केंद्र शासन पातळीवरही घेतली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई