शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
4
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
5
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
6
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
7
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
8
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
9
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
10
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
11
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
12
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
14
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
15
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
16
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
17
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
18
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
19
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
20
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा

भिकाऱ्यांचे महामार्गावर अतिक्रमण, सानपाड्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 23:32 IST

सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर सानपाडा येथे ५०० पेक्षा जास्त भिका-यांनी अतिक्रमण केले आहे. मुख्य रोडवरही मोठ्या संख्येने अनेक जण बसलेले असतात, अशीच स्थिती राहिली तर अपघात होऊन मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सानपाडा उड्डाणपुलाखाली अनेक महिन्यांपासून भिकाºयांनी वास्तव्य केले आहे. महापालिका व पोलीस काहीच कारवाई करत नसल्यामुळे त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. ५०० पेक्षा जास्त भिकारी पुलाखाली व बाजूच्या पदपथावर वास्तव्य करत आहेत. अनेक जण महामार्गावर रोडवरच घोळका करून थांबू लागले आहेत. पदपथ व मुख्य रोडवर बसलेल्या या नागरिकांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. एखाद्या वाहनचालकाचा ताबा सुटला, तर एकाच वेळी ४० ते ५० नागरिक चिरडले जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वाहनचालकांनी या विषयी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. अपघात झाल्यास चालकांना दोषी धरले जाण्याची शक्यता आहे, यामुळे वाहतूक पोलीस, स्थानिक पोलीस स्टेशनसह महानगरपालिकेने अतिक्रमण करणाºयांना येथून हाकलावे, अशी मागणी चालकांसह नागरिकांनी केली आहे.भिकाºयांच्या वाढत्या संख्येमुळे सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहेच, याशिवाय या परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वी भीक न दिल्यामुळे २० ते २५ भिकाºयांनी एका दुकानावर दगड मारण्याचा प्रयत्न केला होता. या परिसरातील सार्वजनिक आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे. परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. एका गृहनिर्माण सोसायटीमधील मंदिराची दानपेटीही चोरीला गेली होती. परिसरात दुर्गंधी पसरू लागली असून, साथीचे आजार वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथील भाजपाचे पदाधिकारी राजेश राय यांनी अनेक वेळा महापालिकेकडे याविषयी तक्रार केली आहे.>महामार्गावर भिकारी बसू लागल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.५०० पेक्षा जास्त भिकाºयांमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे.परिसरामध्ये चोरीचे प्रमाण वाढले आहे.भिकाºयांचा उपद्रव येथून ये-जा करणाºयांना होऊ लागला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.