शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले, शरद पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 14:12 IST

निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

नवी मुंबई- निवडणूक आयोग सत्ताधा-यांच्या हातचे बाहुले बनल्याची शंका निर्माण होत आहे. लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे, असं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. ते नवी मुंबईत बोलत होते. कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणूक अवघड नाही. सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे. सत्तेचा गैरवापर करणं चुकीचं असल्याचं म्हणत पवारांनी भाजपावर निशाणा साधला आहे.कशाची पार्श्वभूमी नसताना शिवछत्रपतींनी जनतेच स्वराज्य निर्माण केलं. मोठी पार्श्वभूमी छत्रपतींना नव्हती. अनेक घटक त्यांच्या सैन्यामध्ये सामील होते. त्यांच्या मदतीने उभं केलेलं राज्य लोकांसाठी निर्माण केलं. प्रतिगामी शक्तीला लगाम घालण्याच्या दृष्टीने ही निवडणूक आहे. संघटित येऊन परिवर्तनाची चळवळ उभारण्याची गरज आहे. सत्ता आल्यानंतर माजायचे नसते. पण भाजपला याचा विसर पडला आहे.कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणला. सत्तेचा गैरवापर केला. पण तेथील जनतेने हा दबाव झुगारुन लावला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर खटले भरले. एकूणच देशभरात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. शेतकरी संकटात आहे. पिकवलेला माल रस्त्यावर फेकून देत आहेत. पण सरकार दखल घेत नाही. देशभरात शेतक-यांची स्थिती सारखीच आहे. पण शेतक-यांनी कष्टाने पिकवलेल्या मालाची नासाडी करू नये.सध्या लोकांचे मतपरिवर्तन होत आहे. विविध पोटनिवडणुकीतून हे स्पष्ट झाले आहे. पालघरमध्ये विविध पक्षांनी एकत्रित येऊन हितेंद्र ठाकूर यांना विचारात घेतले असते तर चित्र वेगळे असते. गोंदियाच्या पोटनिवडणुकीत मोठा गोंधळ करण्यात आला. निवडणूक यंत्र बंद पडली. उन्हामुळे हे यंत्र बंद पडल्याचा हास्यास्पद खुलासा करण्यात आला. एकूणच या निवडणुकीत भाजपाने साम, दाम आणि दंड या भूमिकेचा सत्ताधा-यांकडून अवलंब करण्यात आला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार