शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

सीएएबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न- डॉ. विनय सहस्रबुद्धे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 00:24 IST

चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही, अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो कायदा संसदेत केला,

पनवेल : चुकीच्या गोष्टी सांगून, ज्यात तथ्यच नाही, अशा विषयावर समाजाच्या एका वर्गात भय निर्माण करून लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी जो कायदा संसदेत केला, त्या सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) संभ्रम निर्माण करून काही राजकारण्यांनी खेळ मांडला आहे. दिल्लीतील दंगल त्याचाच परिणाम आहे, असे रोखठोक प्रतिपादन राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी शनिवारी येथे केले.सहस्रबुद्धे म्हणाले, दिल्लीत जे घडले ते विचारी माणसाला चिंता करायला लावणारे आहे. हत्या, दंगल, जाळपोळ, जीवित व मालत्तेचे नुकसान होणे, ही लज्जित करणारी घटना आहे. सध्या परिस्थिती आटोक्यात असली तरी दंगल नेमकी कुणी घडवली? गुप्तचर विभागाचा अधिकारी अंकित शर्माला भोसकून मारले जाते, त्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकून देण्यात येतो, इतकी अमानुषता येते कुठून? हा प्रश्न पडेल, अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. या कायद्याबाबत भीती का, तर अनेक वर्षांपासून मतपेटीचे राजकारण काही मंडळी करीत आली आहेत आणि यातूनच असे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या पनवेल येथील डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘नागरिकत्व कायदा’ या विषयावर खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यलयात झालेल्या व्याख्यानाला आमदार प्रशांत ठाकूर, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, डॉ. सुहास हळदीपूरकर, नगरसेवक विक्रांत पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, संतोषी तुपे, डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष कीर्ती समुद्र आदी उपस्थित होते.