शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

सोसायटीच्या आडमुठेपणामुळे कुटुंब रस्त्यावर, गावावरून आलेल्या कुटुंबाला टाकले वाळीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 18:11 IST

प्रवेश देण्यास नकार

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई - अहमदनगर येथून आलेल्या कुटुंबाला सोसायटीने प्रवेश नाकारल्याने अख्ख कुटुंब रस्त्यावर बसून आहे.  जुईनगर सेक्टर 23 येथे शुक्रवारी हा प्रकार घडला. त्यांच्याकडे वैद्यकीय दाखल व प्रवास पास असतानाही सोसायटीने त्यांची अडवणूक केली आहे. जुईनगर येथील कानोबा छाया सोसायटीत राहणाऱ्या बाळासाहेब आंधळे यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. पती, पत्नी व दोन मुले असा त्यांचा कुटुंब आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ते अडीच महिन्यापूर्वी अहमदनगर येथील गावी गेले होते. परंतु लॉकडाऊन वाढतच चालल्याने व जमा असलेले पैसे देखील संपल्याने ते शुक्रवारी पून्हा नवी मुंबईत आले. याकरिता त्यांनी वैद्यकीय दाखल्यासह पोलिसांचा प्रवास परवाना देखील मिळवलेला आहे. यानंतर देखील त्यांना सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळ पासून हे कुटुंब सोसायटीच्या गेटवर बसून आहे. 

सदर ठिकाणी ते भाडोत्री राहणारे आहेत. यामुळे घर मालकांनीदेखील त्यांना सोसायटीत प्रवेश मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु सोसायटीने स्थलांतरित असल्याच्या कारणावरून त्यांना प्रवेश नाकारला आहे. दरम्यान त्यांनी याप्रकरणी नेरुळ पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी सोसायटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना कारवाईची इशारा दिला. त्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या कुटुंबासाठी सोसायटीचे फाटक उघडण्यात आले. परंतु विनाकारण झालेल्या अडवणुकीमुळे कुटुंबियांना सहन कराव्या लागलेल्या मनस्ताप बद्दल संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे. लॉकडाऊन लागल्यापासून मुंबईकडे व्यक्तींना गावाकडे प्रवेश नाकारण्याचे प्रकार घडत आहेत. अशातच गावकडून मुंबईत  आलेल्यांनाही सोसायटीत प्रवेश नाकारला जात असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्याMumbaiमुंबई