शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

घणसोलीत मलेरियामुळे महिलेचा झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 02:29 IST

मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

नवी मुंबई : मुसळधार पावसाच्या बदलत्या हवामानामुळे नवी मुंबईत संशयित डेंग्यू, मलेरिया आणि हिवतापाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उपचारासाठी नवी मुंबईतील महापालिका आणि खासगी रुग्णालयात रु ग्णांनी एकच गर्दी केली आहे. दोन दिवसांपासून हिवतापाने हैराण झालेल्या घणसोली गावातील सीमा शंकर पाटील (३३) या महिलेचा बुधवारी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ऐरोली येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला.घणसोली गावात चिंचआळी येथे राहणाऱ्या सीमा पाटील गेल्या दोन दिवसांपासून हिवतापाने आजारी होत्या, म्हणून त्यांना मंगळवारी १७ रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास उपचारासाठी ऐरोली सेक्टर ८ येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान, त्यांच्यावर डॉ. संदीप मुळे उपचार करीत होते. मात्र त्यांना आज पहाटेच्या वेळेस अचानक ताप भरून शरीरातील रक्तपेशींचे प्रमाण घटल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास सुरू झाल्यामुळे सकाळी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक धनोज गपाट यांनी लोकमतशी बोलताना माहिती दिली. या प्रकारानंतर महापालिकेच्या घणसोली येथील नागरी आरोग्य केंद्रामार्फत वेळच्यावेळी धूर फवारणी, तसेच अळीनाशक फवारणी होत नसल्याबद्दल घणसोली गावातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पावसाळा सुरू झाल्यापासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होवू लागली आहे. डेंग्यू व मलेरियाचे रुग्णही आढळू लागले आहेत. महानगरपालिकेने औषध फवारणी सुरू केली असून नागरिकांनीही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :dengueडेंग्यू