शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नवी मुंबई पालिकेला डबल ए प्लस पत मानांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 00:01 IST

देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेला सलग सहाव्या वर्षी डबल ए प्लस पत मानांकन प्राप्त झाले आहे. सातत्यपूर्ण बहुमान मिळविणारी नवी मुंबई देशातील एकमेव महापालिका असून, काटेकोर आर्थिक नियोजनामुळे कामगिरीत सातत्य ठेवणे शक्य झाले आहे.देशातील आर्थिकदृष्ट्या सक्षम महानगरपालिकांमध्ये नवी मुंबईचाही समावेश आहे. मनपाकडे एमएमआरडीए, एमआयडीसी किंवा इतर कोणत्याही संस्थेकडून घेतलेले कर्ज थकलेले नाही. कर्मचारी व ठेकेदारांची बिले वेळेत दिली जात आहेत. होस्ट टू होस्ट प्रणालीद्वारे देयके दिली जात आहेत.करवसुलीही उत्तम प्रकारे सुरू आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन इंडिया रेटिंग अँड रिसर्च या संस्थेच्या वतीने मनपाला २०१९ - २० या आर्थिक वर्षासाठी डबल ए प्लस मानांकन देण्यात आले आहे.मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड व त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले आहे.पतमानांकन मिळाल्याने आनंद झाला आहे. देशातील निवासयोग्य शहरांमध्ये देशातील दुसºया क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरविताना जमा व खर्चाच्या बाबींकडे काटेकोरपणे लक्ष दिले जात आहे. यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त झालेआहे.-अभिजीत बांगर, आयुक्त,नवी मुंबई महानगरपालिका

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका