शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

शहरात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करू नका; गणेश नाईक यांचा महापालिकेला इशारा

By कमलाकर कांबळे | Updated: December 6, 2023 19:42 IST

भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी काही घटकांच्या दहशतीखाली येऊन ठराविक प्रभागांमध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ही बाब गंभीर असून कृत्रीम पाणीटंचाई निर्माण करून नका, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा मंगळवारी भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी महापालिका प्रशासनाला दिला.

गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याबरोबर बैठक घेतली. सलग पाच तास चालेल्या या बैठकीत त्यांनी विविध प्रश्नांवर प्रशासनाला धारेवर धरले. विशेषत: पाण्याच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेऊन नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, असा पवित्रा घेतला. महापालिकेला एमआयडीसीच्या बारवी धरणातून मिळणाऱ्या पाण्यात कपात झाल्याचे वृत्त आहे. तसेच क्षेत्रातील खारघर आणि कामोठे या भागात महापालिकेच्या मोरबे धरणातून ८० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबईत पाणीटंचाई निर्माण झाली असताना अन्य शहराला पाणी देण्याची गरज आहे का, असा सवाल करून याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा महापालिकेचे काम बंद पाडू , असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

या बैठकीत नाईक यांनी विविध प्रलंबित प्रश्नांचा उहापोह केला. विशेषत: नवीन पाणी योजनेला गती देणे, मोरबे धरण, सिडको आणि एमआयडीसी प्रकल्पग्रस्तांना तातडीने कायमस्वरूपी नोकऱ्या देणे, शिक्षक भरतीतील घोटाळ्याची चौकशी करावी, महापालिकेच्या विधी विभागाची पुनर्रचना करणे, महापालिका रुग्णालयांत तज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे आदी प्रश्नांचा यात समावेश आहे. या बैठकीला माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक