शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

खारघर पोस्ट कार्यालय अन्यत्र हलविण्याची मागणी

By admin | Updated: February 13, 2017 05:17 IST

स्मार्ट शहर म्हणून खारघरचा विकास होत असला, तरी येथील टपाल सेवेला घरघर लागली आहे. सध्याचे युग इंटरनेटचे असले तरी

पनवेल : स्मार्ट शहर म्हणून खारघरचा विकास होत असला, तरी येथील टपाल सेवेला घरघर लागली आहे. सध्याचे युग इंटरनेटचे असले तरी आजही टपालची सेवा विश्वासार्ह मानली जाते. मात्र, खारघर शहरातील अपुऱ्या जागेत सुरू असलेल्या या टपाल कार्यालयामुळे नागरिकांसह कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हलविण्याची मागणी खारघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच गुरु नाथ गायकर यांनी सिडकोकडे केली. खारघरमध्ये एकूण ४० सेक्टरचा समावेश आहे. त्यामुळे कार्यालयात येण्यासाठी प्रत्येक वेळी जवळपास १०० रुपये रिक्षाभाडे द्यावे लागते. कार्यालयात पोस्टमन, क्लार्क आदी मिळून जवळपास २० कर्मचारी आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत कर्मचारी संख्या अपुरी असल्याने ती वाढवणेही गरजेचे आहे. अपुऱ्या जागेमुळे अनेकदा महत्त्वाची कागदपत्रे कार्यालयाच्या बाहेर ठेवावी लागतात. त्यामुळे सेक्टर ३५ सह २१, ११, १३, १९ या मध्यवर्ती ठिकाणी कार्यालय हलविण्याची मागणी सिडकोकडे केली आहे.