शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

CoronaVirus News in Navi Mumbai: मुंबई बाजार समिती सुरूच राहणार, प्रशासनाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 04:38 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. दुसरीकडे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाने शनिवारपासून सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांनी घरी थांबावे, असे आवाहन केले आहे.बाजार समितीमध्ये आतापर्यंत २० रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी भाजीपाला मार्केटमधील दोन व्यापारी, एक धान्य व्यापारी व दोन कामगार असे ५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना झालेल्या व्यापाºयाची पत्नी, मुलगा, व कामगारासही कोरोना झाला आहे.तर, पनवेलमध्ये गुरुवारी पाच नव्या रुग्णांची नोंद झाली. महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. यापैकी २८ रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या