शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

CoronaVirus News in Navi Mumbai: मुंबई बाजार समिती सुरूच राहणार, प्रशासनाचा निर्धार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2020 04:38 IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरीही जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगसह सर्व नियमांचे पालन करावे, अशा सूचना प्रशासनाने केल्या आहेत. दुसरीकडे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाने शनिवारपासून सुरक्षेसाठी व्यापाऱ्यांनी घरी थांबावे, असे आवाहन केले आहे.बाजार समितीमध्ये आतापर्यंत २० रुग्ण आढळले आहेत. गुरुवारी भाजीपाला मार्केटमधील दोन व्यापारी, एक धान्य व्यापारी व दोन कामगार असे ५ रुग्ण आढळले आहेत. कोरोना झालेल्या व्यापाºयाची पत्नी, मुलगा, व कामगारासही कोरोना झाला आहे.तर, पनवेलमध्ये गुरुवारी पाच नव्या रुग्णांची नोंद झाली. महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या ६९ झाली आहे. यापैकी २८ रुग्ण बरे झाले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या