शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मुलींच्या सक्षमीकरणासाठी समाजाचा पुढाकार गरजेचा

By admin | Updated: June 22, 2017 00:15 IST

उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, तसेच शिकण्याची जिद्द त्यांच्या अंगी असल्याने त्या आज यशाच्या पायरीवर पोहोचल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थिनींना त्यांच्या कुटुंबाकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे, तसेच शिकण्याची जिद्द त्यांच्या अंगी असल्याने त्या आज यशाच्या पायरीवर पोहोचल्या आहेत. मुलींचे सक्षमीकरण आणि सबलीकरण होण्यासाठी समाजाने देखील पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाच्या संचालिका अरुंधती चव्हाण यांनी के ले.नगरपरिषद आणि प्राचार्य शांताराम यशवंत गव्हाणकर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील शास्त्री हॉल येथे दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्या वेळी चव्हाण बोलत होत्या.या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अरुंधती चव्हाण, नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिक्षण सभापती नरेश काळे, गटनेते प्रसाद सावंत, गव्हाणकर शाळेचे विश्वस्त दादासाहेब गव्हाणकर, यासह अन्य समितीचे सभापती, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी नगरपालिका शाळेतच नव्याने खुली केलेली गव्हाणकरांची शाळा येथेच भरविण्यात येणार असल्याने या आठवी ते दहावीच्या वर्गाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, शिक्षण सभापती नरेश काळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी दहावीमध्ये ८८ टक्के मिळवून प्रथम आलेल्या ऐश्वर्या कदम, द्वितीय क्रमांक मानसी मोरे ८० टक्के, तृतीय क्रमांक मानसी मालुसरे ७८ टक्के यांना विशेषत: गौरविण्यात आले.