शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडण्यासारखे, प्रवीण दवणे यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 12:35 IST

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते.

नवी मुंबई : मराठी शाळा बंद पडणे म्हणजे संस्कृतीचा लचका तोडणे आहे. दोन पिढ्यांमधील तणाव वाढताना दिसतोय. कारण घराघरांमध्ये संवादाचे मातृभाषा हे माध्यम हरवत चालले आहे, अशी खंत साहित्यिक व्याख्याते प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केली आहे. 

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी दवणे म्हणाले की, नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छ आहेच. मनाची स्वच्छता राखण्यासाठी मराठी भाषेचा, साहित्याचा, व्यापक प्रसार करण्यातही आघाडीवर असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

भाषा जीवनाला प्रवाही ठेवते. सर्वांना सामावून घेणाऱ्या मराठी भाषेची आधुनिक काळात बदलती संरचना स्वीकारली पाहिजे. आयुष्यात महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, बा.भ.बोरकर, इंदिरा संत, पु.ल. देशपांडे यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या अनुभवाचा खजिना खुला केला. संवर्धनातील ‘सं’ हा संगोपनाचा असून, संवेदनांचे सपाटीकरण होत असल्याच्या परिस्थितीत आपण आयुष्याचे उत्सव हरवून बसलोय, अशीही वास्तव स्थिती त्यांनी मांडली. कोणत्याही क्षेत्रात मोठे होण्याच्या मुळाशी घट्ट भाषाप्रेम असल्याचे सांगत त्यांनी बाहेरचे विश्व जवळ येताना आपल्या आतले विश्व हरवता कामा नये, त्यासाठी आपल्याला संस्कृतीशी जोडून ठेवणारी भाषा जोपासण्याचे आवाहन केले. 

लेखन स्पर्धाअधिकारी, कर्मचारी  सहभागाकरिता वक्तृत्व,  काव्यवाचन, तसेच चारोळी, घोषवाक्य लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई