शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

अंगणवाडीत पोषण आहार बंद

By admin | Updated: December 9, 2015 00:58 IST

तालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या

वैभव गायकर,  पनवेलतालुक्यातील अंगणवाडीत दिला जाणारा पोषण आहार गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तब्बल १८ हजार विद्यार्थी या आहारापासून वंचित आहेत. पोषण आहार मिळत नसल्यामुळे अंगणवाडीतील विद्यार्थीसंख्येतही घट होत आहे. त्यामुळे कुपोषण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत पनवेल तालुक्यात ३२५ अंगणवाड्या व मिनी अंगणवाड्या येतात. ३ ते ६ वयोगटातील बालकांना सकस व पोषक आहार मिळावा म्हणून शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पनवेलमधील अंगणवाड्यांमध्ये दोन महिन्यांपासून पोषण आहार न मिळाल्याने १८,८९५ मुलांना खाऊ वाटप झालेले नाही. यापूर्वी खाऊ वाटपाचे काम स्थानिक बचत गटांना देण्यात आले होते. मात्र ते अचानक बंद करून पुणे येथील जननी महिला मंडळाला देण्यात आल्याचे समजते. त्यांनी आॅगस्ट, सप्टेंबरपर्यंत अंगणवाड्यांना शालेय पोषण आहार पुरविला. मात्र आॅक्टोबर २०१५ पासून पोषण आहार न पुरविल्यामुळे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप बंद झाले आहे. वारंवार मागणी करूनही बालकांना पोषण आहार मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये प्रकल्प १ आणि प्रकल्प २ असे मिळून जवळपास १८ हजारांहून अधिक बालके अंगणवाड्यांमध्ये येतात. त्यातील मध्यम कुपोषित असलेल्या मुलांची संख्या ९७२ हून अधिक, तर अतिकुपोषित विद्यार्थ्यांची संख्या १४३ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोषण आहार मिळत नसल्यामुळे कुपोषित मुलांची संख्या वाढत चालली असल्याचे निदर्शनास येत आहे.