शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
3
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
4
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
5
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
6
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
7
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
8
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
9
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
10
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
11
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
12
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
13
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
14
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
15
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
16
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
17
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
18
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
19
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
20
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर

स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यार्थ्यांची स्वच्छता मोहीम

By admin | Updated: October 3, 2015 02:34 IST

‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी

नवी मुंबई : ‘माझा भारत, स्वच्छ भारत’ हा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी पुढाकार केला. वाशीतील सेंट लॉरेन्स शाळेतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी हातात झाडू घेऊन शाळेबाहेरील सर्व परिसराची स्वच्छता केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत वाशीतील सेक्टर १६ येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे यासाठी या विद्यार्थ्यांनी परिसरातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, यासाठी शाळेच्या वतीने जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. नवी मुंबई शहराला मानाचा तुरा मिळवून देणाऱ्या स्मार्ट शहराचे मानांकन आणखीन उंचाविण्यासाठी शहर स्वच्छ असणे अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात केली पाहिजे, असे प्रतिपादन शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा केनेडी यांनी केले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे आणि त्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविल्याचे केनेडी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकवृंद, कर्मचारीही मोहिमेत सहभागी होते. सामूहिक शपथ पनवेल : गांधी जयंतीनिमित्ताने पनवेल नगरपरिषदेने शहरात स्वच्छता रॅली काढली. रॅलीत काही विद्यार्थ्यांनी महात्मा गांधीजींचा पेहराव परिधान केला होता. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर हे या कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थितांनी सामूहिक शपथ घेवून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तीन उद्दिष्टे पूर्ण करणार असल्याचे सांगितले. काही तरु णांनी पथनाट्य देखील सादर केले.