शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

पाणीप्रश्नावरून नागरिकांचा पनवेल पालिकेवर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2019 00:41 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील चिघळलेल्या पाणीप्रश्नावरून नागरिकांनी शनिवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला.

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रातील चिघळलेल्या पाणीप्रश्नावरून नागरिकांनी शनिवारी पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. दोन दिवसांपूर्वी सेनेनेदेखील पाणीप्रश्नावरून पालिकेवर मोर्चा काढला होता. खारघर, कळंबोली, कामोठे तसेच पनवेलमधील नागरिक मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.पनवेल शहरात दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, हे पाणीही रहिवाशांना वेळेत उपलब्ध होत नाही. पालिकेकडे पाण्याचा मुबलक साठा असूनदेखील पालिका प्रशासन नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करण्यास अपयशी ठरत असल्याचा आरोप या वेळी मोर्चेकऱ्यांनी केला.पनवेलच्या पाणीप्रश्नावर पनवेल संघर्ष समितीने पुढाकार घेऊन हे जनआंदोलन उभारले होते.शिवाजी चौकातून सुरू झालेला मोर्चा पालिका मुख्यालयावर धडकला. मोर्चेकरांनी या ठिकाणी जाहीर सभा घेतली. त्यानंतर शिष्टमंडळाने आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली.मोर्चात संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, प्रथमेश सोमण, डॉ. भक्तिकुमार दवे, प्राचार्य बी. ए. पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, सुभाष गायकवाड, मनोज शिरबंद्रे, नीलेश चव्हाण, संध्या शिरबंद्रे, दमयंतीम्हात्रे, सुधीर मोरे, महेंद्र विचारे, समीर कदम, उज्ज्वल पाटील, मंगलभारवाड, जितेश शिसवे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मोर्चाच्या दरम्यान पालिका मुख्यालयात पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.>टँकरवर पालिकेचे नावपनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी, आठ दिवसांत शहरात पाण्याचा दाब वाढविण्यास येईल, असे स्पष्ट केले. तसेच पालिकेच्या टँकर धोरणाची माहिती आंदोलनकर्त्यांना दिली.महापालिकेने नवीन टँकर धोरण ठरविले असून, प्रत्येक टँकरवर पालिकेचे नाव असेल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

टॅग्स :panvelपनवेल