शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळमधील रस्त्यांना गॅरेजचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 00:52 IST

नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत.

नवी मुंबई : नेरुळ विभागातील अनेक पदपथ आणि रस्त्यावर बेकायदा गॅरेज सुरू असल्याने वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांना देखील ये-जा करताना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.नेरु ळमधील एल.पी. जंक्शन या रस्त्याच्या शेजारीच असलेल्या डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठासमोर पेट्रोल पंपाच्या शेजारील शॉपिंग सेंटरमध्ये चारचाकी वाहनांचे गॅरेजची दुकाने आहेत. शिरवणे गावातील अंतर्गत रस्त्यांवरदेखील मोठ्या प्रमाणावर गॅरेज थाटण्यात आले आहेत. गॅरेज असलेल्या दुकानांसमोरील रस्त्यावर दुचाकी, रिक्षा, चारचाकी वाहने दुरुस्ती, रेडियम, पेंटिंग, टायर आदी कामे केली जात असल्याने वाहने पदपथ आणि रस्त्याच्या कडेला बेकायदेशीररीत्या उभी केली जात आहेत.नेरुळ सेक्टर-६ येथील पामबीच मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावरदेखील गॅरेज थाटण्यात आली आहेत. या रस्त्यावरून नागरिकांची आणि वाहनांची देखील मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. तसेच शाळा, कॉलेज आणि कामानिमित्त ये-जा करणारे नागरिकदेखील मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. अनेक ठिकाणी गॅरेज असलेल्या दुकानासमोरील जागेमध्ये गॅरेजवाल्यांनी विविध साहित्य ठेवले असून पदपथाचा वापरही साहित्य ठेवण्यासाठी केला जात आहे. नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकNavi Mumbaiनवी मुंबई